बारावीच्या परिक्षेला यंदा रायगडातून 31 हजार विद्यार्थी

0
716

 20 फेब्रुवारी ते 29 मार्च या काळात होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावीच्या परिक्षेसाठी रायगडातून 31 हजार 404 विद्यार्थी बसणार आहेत. यात वाणिज्य शाखेचे सर्वाधिक म्ङणजे 10592 विद्यार्थी आहेत.जिल्हयातील 28 परीक्षा केंद्रांवर या विद्यार्थ्यांची परिक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे.परिक्षेत कॉप्या किंवा अन्य गैरप्रकार होऊ नयेत म्हणून 7 भरारी पथकांची नियवक्ती कऱण्यात आली आहे.बारावीच्या परिक्षांवर जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निय़ंत्रण असणार आहे.प्राध्यापकांनी संप मागे घेतल्यानं परिक्षा सुरळीत होतील असा अंदाज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here