रायगड जिल्हयात यंदा 1 लाख 41 हजार 200 हेक्टर क्षेत्रात खरीपाची पेरणी होणार आहे.गत वर्षीच्या तुलनेत हे क्षेत्र जवळपास 18 हजार हेक्टरने जास्त आहे.गतवर्षी...
- अल्पसंख्याकांचे प्रश्न तांतडीने सोडविण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केले जात असून रायगड जिल्हयातील अल्पसंख्याकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत पाठपुरावा सुरु आहे अशी माहिती राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष श्री.मुनाफ...
रायगड जिल्हयातील हरिहरेश्वर येेथे आपल्या नातेवाईकांच्या अस्थि विसर्जनासाठी गेलेल्या तिघांचा समुद्रात बडून मृत्यू झाला.आज दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.मृतांमध्ये एका महिलेचा समावेश असून...
रायगड जिल्हयातील वडखळ नजिक असलेल्या जे एस डब्ल्यू इस्पात कंपनीच्या विरोधात आंदोलन कऱणाऱ्या शेतकरी आणि मच्छिमारांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारात अनेक जण जखमी झाले आहेत..यावेळी...
दिवा - सावंतवाडी गाडीने हर्षदा नावाची एक महिला बॉम्ब घेऊन प्रवास करीत असल्याचा फोन आल्यानं मंगळवारी रोहा स्थानकात तब्बल चार तास गाडी थंाबविण्यात आली.गाडीची...
महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सामान्य माणसाचे हित डोळ्यासमोर ठेवून प्रशासकीय कामकाज लोकाभिमूख, पारदर्शी आणि गतीमान करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनीआज येथे बोलताना केली.
जिल्ह्यातील महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.
महसूल प्रशासन लोकाभिूख आणि गतीमान करण्यावर शासनाने सर्वोच्च भर दिला असल्याचे सांगून जिल्हाधिकारी सुमंत भांगे म्हणाले, जिल्ह्यात सुवर्ण जयंती राजस्व अभियानाच्या माध्यमातून महसूलप्रशासन अधिक पारदर्शि गतीमान करण्याचा प्रयत्न असून या अभियानातून गावागावात शिबीरे घेवून जनतेला भेडसवणारे प्रश्न आणि समस्यांची जागेवरच सोडवूणक करण्यास प्राधान्य दिले आहे. यापुढील काळातमहूसल यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी सुर्वण राजस्व अभियान अधिक गतीने राबविण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी महसूल विभागाकडील कामकाजाचा विभागनिहाय व तालुकानिहाय आढावाही जिल्हाधिकारी श्री.सुमंत भांगे यांनी घेतला.
समुद्र सपाटीपासून 791.5 मीटर उंचीवर असलेलं आणि रायगड जिल्हयातील थंड हवेचं ठिकाणं अशी ख्याती असलेलं माथेरान आज 164 वर्षांचं होत आहे.मुंबई नागरी सेवेतील वरिष्ठ...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...