आज दुपारी दोन वाजता समुद्रास येणारी भरती या महिन्यातील सर्वात मोठी भरती असेल.दुपारी 4.85 मीटर उंचीच्या लाटा किनाऱ्यावर धडकतील अशी शक्यता असल्याने समुद्राकाठच्या लोकांना...
खवळलेल्या समुदाच्या लाटांनी आज रायगडच्या किनारपट्टीला चांगलेच तडाखे लावले.सुदैवाने पोर्णिमेची भरती येणार असल्याची आगाऊ कल्पना मच्छिमारांना आणि नागरिकांना असल्याने कोणतेही नुकसान झाले नाही.मात्र अलिबागच्या...
रायगड जिल्हयात एका बाजुला पटसंख्या कमी असल्याने 962 सरकारी शाळाांना टाळे लावण्याची वेळ शिक्षण विभागावर आलेली असतानाच दुसरीकडे जिल्हयात अऩधिकृत शाळांची संख्या मात्र दरवर्षी...
येत्या मान्सूनवर "एल निनो"ची दाट छाया राहणार असल्यानं यंदा सरासरीच्या 93 टक्के एवढाच पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं सोमवारी व्यक्त केलेला असतानाच तो...
शिक्षणाचे सार्वत्रिकरण व्हावे यासाठी सरकारने वाड्या-वस्त्यांवर शाळा सुरू करून शिक्षणाची गंगा शेवटच्या घटकापर्यत नेली.त्याचा लाभही गरीब,आदिवासी कुटुंबातील अनेक मुलांना मिळाला.मात्र आता शिक्षण हक्क कायदा...
रायगड जिल्हयात खालापूरमध्ये पोलिसांतर्फे आयोजित एका मुजरा पार्टीवर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 14 पुरूषांसह 12 मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी काल रात्री ही कारवाई केली.
सुरेश...
314 वा शिवराज्याभिषेक सोहळा आज रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.शिवराज्याभिषेक समितीतर्फे आयोजित या कार्यक्रमास राज्याच्या विविध भागातून हजारो शिवप्रेमी रायगडावर उपस्थित आहेत.
शिवप्रेमींनी...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...