‘एन.डी.टीव्ही’ कारवाई संदर्भात उज्ज्वल निकम यांचे मत
पठाणकोट येथील हवाईदलाच्या तळावरील वार्तांकनाच्या संदर्भात केंद्रीय माहिती व प्रसार मंत्रालयाने एन.डी.टीव्ही वृत्तवाहिनीला एक दिवस प्रक्षेपण बंद ठेवण्याचे...
*जलसंधारणाचा चार गाव पॅटर्न आज सह्याद्री वाहिनीवर*
मुंबई, ता. ६ : विविध प्रकारच्या गटा – तटाच्या राजकारणामुळे विकासाच्या मुद्द्यावर सुद्धा गावे एकत्रित येत नाहीत. पण...
सकाळ वृत्तपत्र समुहानं अगोदर कृषीला वाहिलेलं अॅग्रोवन हे दैनिक सुरू केलं.आता केवळ राजकारणाला वाहिलेले सरकारनामा हे दैनिक सुरू केले जात आहे.आपलं सारं आयुष्यच राजकारणग्रस्त...
पठाणकोटवर जानेवारीत झालेल्या दहशवादी हल्ल्याचे थेट प्रसारण एनडीटीव्ही इंडिया या हिंदी वृत्तवाहिनीला चांगलेच भोवले आहे. या प्रसारणाबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या मंत्रीगटाने केलेल्या विनंतीनंतर...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...