अर्णब गोस्वामी पाठोपाठ आणखी एका नॅशनल टेलिव्हिजनच्या संपादकानं आपल्या बॅगा भरल्या आहेत.दीपक चौरसिया इंडिया न्यूज सोडणार असल्याची जोरदार चर्चा सुरूय.व्यवस्थापनाबरोबरच्या कडाक्याच्या मतभेदामुळे चौरसिया यांनी...
औरंगाबाद : जागतिक कीर्तीचे ग्रामीण पत्रकार पी. साईनाथ हे यंदाच्या अनंत भालेराव स्मृती पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. गेली ३५ वर्षे सातत्याने भारतातील ग्रामीण जीवन,...
अधिस्वीकृतीसाठी केलेला एखादा अर्ज जेव्हा नाकारला जातो तेव्हा त्याचे कारण संबंधित अर्जदारास कळविले जाते.काही अर्ज अत्यंत चुकीच्या कारणांसाठी नाकारले गेल्याचे समोर आले आहे.वेतन,मानधन नियमानुसार...
माहिती आणि जनसंपर्क विभागातील चार उपसंचालकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.लातूर विभागाचे उपसंचालक राधाकृष्ण मुळी यांची बदली नागपूर,अमरावती विभागाचे उपसंचालक म्हणून झाली आहे.नागपूर विभागाचे उपसंचालक...
Arnab Goswami to get Y category security cover over threat from Pak-based terror groups: Report
Arnab Goswami will get 24-hour protection from around 20 security personnel,...
शरीफ सरकारची हुकुमशाही, पत्रकाराला देशबाहेर जाण्यास बंदी
इस्लामाबाद, दि. 11 - भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान सरकार आणि लष्करामधील झालेल्या बैठकीसंदर्भात बातमी छापणा-या...
सांगलीत काल पत्रकारांचा निर्धाऱ मेळावा संपन्ना झाला.कायदा तसेच पेन्शनची मागणी मान्य होईस्तोवर आपली लढाई थांबवायची नाही,किंबहुना ती अधिक व्यापक आणि तीव्र करायची असा निर्धार...
सांगली जिल्हयातील पत्रकारांनी आपली अभूतपूर्व एकी दाखवत 2ऑक्टोबरला शहरात दणदणीत मोर्चा काढला.आता सांगली जिल्हयातील पत्रकारांनी उद्या निर्धाऱ मेळाव्या आयोजन केले आहे. सांगलीतील मराठा समाज...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...