पत्रकारांसाठी उपयुक्त ठरेल असे एक न्यूजवायर टुल (https://www.facebook.com/FBNewswire) फेसबुकने विकसित केले आहे,फे सबुकचे सद्स्य फेसबुकवर जी छायाचित्रं,व्हिडीओ,किंवा माहिती शेअर करतात त्याचा वापर पत्रकारांना करता येणार...
लोकसभा निवडणुकीच्या काळात देशात 854 पेड न्यूजची प्रकरणं समोर आलीत.त्यात आपला म्हणजे महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. महाराष्ट्रात पेड न्यूनजची 118 प्रकरणं उघडकीस आली.आंध्र प्रदेश...
पत्रकारांचा असभ्य शब्दात अवमान करणाऱ्या राज ठाकरे याच्या बातम्यावर बहिष्कार टाकावा असा प्रश्न आम्ही बातमीदार पोलच्या माध्यमातून विचारला होता.आजपर्यत 69 वाचकांनी प्रतिक्रिया दिल्या आङेत.त्यातील...
रायगड लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी-कॉग्रेस आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर 25 हजार कोटीची मालमत्ता जमविल्याचे आरोप करून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी सुनील तटकरे यांनी दैनिक...
पत्रकारावर हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी त्याकडं दुर्लक्ष कऱणं,गुन्हा दाखलच न करणं,किंवा गुन्हा दाखल झाला तरी आरोपी सुटतील अशी किरकोल कलमं लावणं अशा घटना भारतात वारंवार...
लष्करशाहीच्या जोखडातून आता कुठे मोकळा श्वास घेऊ पाहात असलेल्या म्यानमारमधील माध्यमांची अजूनही मुस्कटदाबी सुरूच आहे. सरकारी सेन्सॉरशिप आणि म्यानमारमधील एक टीव्ही पत्रकार झॉ पे...
टाइम्स नाऊचे संपादक अर्णब गोस्वामी, आणि सीएनएन-आयबीएनचे संपादक राजदीप सरदेसाई यांनी राज ठाकरे यांच्या स्वतंत्रपणे मुलाखती घेतल्या .या मुलाखती म्हणजे प्रश्न कसे विचारू नयेत...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...