नगरपालिका निवडणुकांच्या तिसर्या टप्प्यात शिवसेनेची पाटी कोरी राहिल्याच्या बातम्या आहेत.म्हणजे एकही नगराध्यक्षपद पक्षाला मिळविता आलेलं नाही. पहिल्या टप्प्यात 24-25 ठिकाणी पक्षाला यश मिळालं,मात्र दुसर्या...
रायगडचं संवर्धन आणि पुनर्विकासासाठी सरकारनं म्हणे एक आराखडा तयार केलाय,त्यासाठी 520 कोटींची तरतूद केल्याच्या बातम्याही आल्या.नंतर 9 सप्टेंबर रोजी रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी...
शिवसेना कधी एकदा देवेंद्र फडणवीस सरकारमधून बाहेर पडते आणि राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होते यासाठी काही व्यक्ती आणि शक्ती देव पाण्यात घालून बसल्या आहेत. शिवसेनेला...
कोकणात राष्ट्रवादीत पळापळ
राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि शेकाप याचं सख्य कधीच नव्हतं.कॉग्रेसमध्ये असताना सुनील तटकरे 1994 च्या सुमारास जेव्हा अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी...
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी कोण लढत होतं,कोणावर गुन्हे दाखल होत होते आणि कोण गल्लीपासून दिल्लीपर्यंत फेर्या मारत होतं हे अख्या दुनियेला माहितंय.त्यामुळं राष्ट्रवादीचे नेते भास्कर...
आजच्या भांडवलदारी वृत्तपत्रांना चळवळींशी काही देणं-घेणं नसलं तरी एक काळ असा होता की,चळवळी उभ्या करण्याचं आणि त्यांना पाठबळ देण्याचं काम मराठी वृत्तपत्रांनी चोखपणे पार...
नेरळ नजिकचे सगुणाबाग आज निसर्गप्रेमींसाठी महत्वाचे पर्यटन स्थळ ठरलेलं आहे. तेथील पन्नास एकर परिसरात निसर्गाच्या विविध छटा आपणास अनुभवयास मिळतात.शहरी पर्यटकांना ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडविताना अगदी...
'मुंबई-गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा बनलाय' अशा मथळ्याच्या बातम्या गेली वीस वर्षे एकतो,वाचतो आहोत.तो मार्ग निर्धोक व्हावा,आणि आनंददायी प्रवासाचा मार्ग ठरावा यासाठी प्रयत्न मात्र कोणीच...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...
साप्ताहिकांची कोंडी..
महाराष्ट्र सरकारला साप्ताहिकं बंद पाडायची आहेत.. त्यामुळे चोहोबाजूंनी राज्यातील साप्ताहिकांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरूय…साप्ताहिकांना अधिस्वीकृती पत्रिका देऊ नका अशा सूचना काही "सरकार पुरस्कृत"...
फेब्रुवारी २०१४ मध्ये मिलिंद अष्टीवकर आणि आम्ही काही मित्र अंदमान निकोबारला गेलो होतो.. आठ दिवसांचा हा दौरा होता.. अप्रतिम निसर्ग सौंदर्य ही अंदमानची आजची...
माणिकराव देशमुख : एका संघर्षाची अखेर
गावचा विकास हा त्यांचा ध्यास होता,गाव राळेगण किंवा हिवरे बाजार सारखं व्हावं हे त्यांचं स्वप्न होतं.. वयाची साथ नव्हती...
पुणे : मराठी पत्रकार परिषदेच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन आज पुणे येथे परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.. यावेळी परिषदेचे कार्याध्यक्ष शरद...