Thursday, March 23, 2023
Home मी एसेम संपादकीय

संपादकीय

शिवसेनेसाठी धोक्याची घंटा..

नगरपालिका निवडणुकांच्या तिसर्‍या टप्प्यात शिवसेनेची पाटी कोरी राहिल्याच्या बातम्या आहेत.म्हणजे एकही नगराध्यक्षपद पक्षाला मिळविता आलेलं नाही. पहिल्या टप्प्यात 24-25 ठिकाणी पक्षाला यश मिळालं,मात्र दुसर्‍या...

पुन्हा एकदा ‘रायगड’ 

रायगडचं संवर्धन आणि पुनर्विकासासाठी सरकारनं म्हणे एक आराखडा तयार केलाय,त्यासाठी 520 कोटींची तरतूद केल्याच्या बातम्याही आल्या.नंतर 9 सप्टेंबर रोजी रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी...

‘शिवसेनेचा स्वाभिमान गेला कुठे’? म्हणणार्‍यांसाठी…

शिवसेना कधी एकदा देवेंद्र फडणवीस सरकारमधून बाहेर पडते आणि राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होते यासाठी काही व्यक्ती आणि शक्ती देव पाण्यात घालून बसल्या आहेत. शिवसेनेला...

कोकणात राष्ट्रवादी कोमात

कोकणात राष्ट्रवादीत पळापळ  राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि शेकाप याचं सख्य कधीच नव्हतं.कॉग्रेसमध्ये असताना सुनील तटकरे 1994 च्या सुमारास जेव्हा  अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी...

भास्कर जाधव माफ करा पण..

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी कोण लढत होतं,कोणावर गुन्हे दाखल होत होते आणि कोण गल्लीपासून दिल्लीपर्यंत फेर्‍या मारत होतं हे अख्या दुनियेला माहितंय.त्यामुळं राष्ट्रवादीचे नेते भास्कर...

‘जनशक्ती’ला शुभेच्छा देताना…

आजच्या भांडवलदारी वृत्तपत्रांना चळवळींशी काही देणं-घेणं नसलं तरी एक काळ असा होता की,चळवळी उभ्या करण्याचं आणि त्यांना पाठबळ देण्याचं काम मराठी वृत्तपत्रांनी चोखपणे पार...

शेतकर्‍यांना वरदान ठरणारे एसआरटी तंत्र काय आहे ?

नेरळ नजिकचे  सगुणाबाग आज निसर्गप्रेमींसाठी महत्वाचे पर्यटन स्थळ ठरलेलं आहे. तेथील पन्नास एकर परिसरात निसर्गाच्या विविध छटा आपणास अनुभवयास मिळतात.शहरी पर्यटकांना ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडविताना अगदी...

शेकापचं आंदोलन विकासासाठी की मतांसाठी ?

'मुंबई-गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा बनलाय' अशा मथळ्याच्या बातम्या गेली वीस वर्षे एकतो,वाचतो आहोत.तो मार्ग निर्धोक व्हावा,आणि आनंददायी प्रवासाचा मार्ग ठरावा यासाठी प्रयत्न मात्र कोणीच...
Stay Connected
22,735FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
Latest Articles

योग्य निर्णय

फेब्रुवारी २०१४ मध्ये मिलिंद अष्टीवकर आणि आम्ही काही मित्र अंदमान निकोबारला गेलो होतो.. आठ दिवसांचा हा दौरा होता.. अप्रतिम निसर्ग सौंदर्य ही अंदमानची आजची...

एका संघर्षाची अखेर

माणिकराव देशमुख : एका संघर्षाची अखेर गावचा विकास हा त्यांचा ध्यास होता,गाव राळेगण किंवा हिवरे बाजार सारखं व्हावं हे त्यांचं स्वप्न होतं.. वयाची साथ नव्हती...

परिषदेच्या कॅलेंडरचेपुण्यात प्रकाशन

पुणे : मराठी पत्रकार परिषदेच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन आज पुणे येथे परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.. यावेळी परिषदेचे कार्याध्यक्ष शरद...

एस एम. देशमुख यांची मागणी

पत्रकार भवनांच्या जागा भाड्याने घेऊन तेथेच माहिती भवन सुरू करावेएस. एम. देशमुख यांची मागणी मुंबई : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात माहिती भवन उभारून त्यावर कोट्यवधी रूपये...

मुंबई – गोवा महामार्ग का रखडला?

मुंबई - गोवा महामार्ग का रखडला? दीर्घकाळ रखडलेला प्रकल्प म्हणून मुंबई - गोवा महामार्गाच्या कामाची इतिहासात नोंद होऊ शकते.. रस्त्यावर होणारे अपघात आणि स्थानिक राजकारण्यांची...
error: Content is protected !!