पनवेल विधानसभा मतदार संघातून शेकापतर्फे बाळाराम पाटील यांची उमेदवारी पक्षाने काल जाहीर केली आहे.पनवेल येथे झालेल्या एका कार्यक्रमात पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी बाळाराम...
रायगड प्रेस क्लबचा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम
आपल्या शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग करून शेती उत्पादनात लक्षणीय वाढ कऱणाऱ्या रायगडमधील 45 शेतकऱ्यांचा आज रायगड प्रेस क्लबच्यावतीने रायगड कृषीभूषण...
२००९ च्या विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान पेड न्यूज दिल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने दोषी ठरविले असल्याचे वृत्त आहे. त्यांच्यावर लावण्यात आलेले...
रायगडला पावसानं झोडपून काढलंय.नद्यांना अजून महापूर वगैरे आलेले नसले तरी रायगडच्या सौदर्यात भर घालणारे नयनमनोहरी धबधबे मात्र वाहू लागले आहेत.खरं तर कोकणात कुठंही गेलं...
जळगाव जिल्हयातील सात गावातील 200 शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेल्याची बातमी झी-24 तासनं दिलीय.साऱ्यांना डोळे विस्फारायला लावणारी ही बातमी आहे,असंघटीत,देशभर विखुरलेला शेतकरी संपावर...
माध्यमातील महत्वाच्या घडामोडींची माहिती देणारं उद्याचा बातमीदार हे पोर्टल आम्ही 15 फेब्रुवारी 14 रोजी नव्यानं लॉंच केलं.पत्रकारितेतील सकारात्मक बातम्या,पत्रकाराच्या हक्कासाठीचे लढे,जगभरात पत्रकारावर होत असलेले...
मुंबई- भूतपूर्व पत्रकार आणि टाटा स्टीलचे जनसंपर्क अधिकारी चारूदत्त देशपांडे यानी 28 जून 2013 रोजी केलेल्या आत्महत्येची सीबीआयमार्फत चौकशी कऱण्याचे आदेश देण्यात आले आहेत.अशी...
मुंबई-गोवा महामार्गाची केंद्रीय पथकानं केली पाहणी
दुसऱ्या टप्पयाचं काम लवकरच सुरू होणार
अलिबाग- कोकणातील पत्रकारांनी 25 जून 2014 रोजी कशेडी घाटात केलेले "कशेडी रोको" आंदोलन आणि...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...