सकाळ वृत्तपत्र समुहाच्यावतीनं चालविण्यात येणाऱ्या सकाळ बालमित्र आणि सकाळ एनआयई विभागासाठी पुण्यात उपसंपादक हवे आहेत.ज्यांनी बी.जे,एम.जे केले आहे आणि ज्यांना दोन ते चार वर्षांचा...
फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीनं दरवर्षी 25हजार रूपयांचा राज्यस्तरीय,विभागीय 10 हजार आणि जिल्हास्तरीय पुरस्कार 5 हजार रूपयांचा आहे.या पुरस्काराबद्द्लची अधिक माहिती ग्रामीण पत्रकार संघाच्या...
सिने अभिनेता सलमान खानवर बहिष्कार घालण्याचा निर्णय मुंबईतील छायाचित्रकारांनी घेतला आहे.गेल्या शुक्रवारी सलमान खानच्या एका प्रमोशनच्या वेळेस त्याच्या सुरक्षा रक्षकांनी फोटोग्राफर्स बरोबर अरेरावी केली...
प्रसार भारतीमाफर्थ चालविण्यात येणाऱ्या दुरदशर्नसाठी काही जागा भरायच्या आहेत.त्यासाठी दूरदशर्नने २१ जुलैपयर्त अजर् मागविले आहेत.निवड झालेल्या पत्रकारास दरमहा सतरा हजार रूपये मिळेल असे दूरदशर्नतपेर्...
भारतातील वरिष्ठ मुक्त पत्रकार वेद प्रताप वैदिक यांनी पाकिस्तानचा मोस्ट वॉन्टेड अतिरेकी आणि 2008मधील मुंबई हल्ल्लयातील मास्टर माईंड तसेच जमात उद दावा या अतिरेकी...
महाराष्ट्र सरकार पत्रकारांच्या सर्वच मागण्यांना गेल्या पाच वर्षांपासून शेंडी लावत असतानाच हरियाणातून असलेली एक बातमी पत्रकारांनी स्वागत करावी अशीच आहे.हरियाणा सरकारने आता मान्यता प्राप्त...
ठाणे, दि १३ (प्रतिनिधी) ‘‘सामाजिक जीवनात ज्या वेळेला संस्थात्मक जीवनाचा र्हास होतो, संस्थेपेक्षा व्यक्तीला महत्त्व येत, ज्याप्रमाणे पुष्पहारातील केवळ पुष्प दिसतात त्यांना जोडणारा धागा दिसत...
पत्रकारांचा आवाज दडपविण्याचे किती आणि कशा पातळीवर प्रयत्न होतात याचं आणखी एक उदाहरण समोर आलंय.प्रसिध्द पत्रकार राणा अय्यूब यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शङा...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...