काळाची गरज लक्षात घेऊन दररोज वेगवेगळ्या भाषेतील न्यूज पोर्टल सुरू होत आहेत.छोटी-मोठी दैनिकंही आपल्या वेब आवृत्या सुरू करीत असल्यानं या क्षेत्रात नौकरीच्या नव्या संधी...
रायगड जिल्हयात काल रात्रीपासून सर्वदूर पाऊस कोसळत असल्याने जिल्हयातील नद्या आणि नाले भरून वाहू लागले आहेत.गेलेे 24 तासापासून सलग कोसळत असलेल्या पावसाने मुंबई-गोवा महामार्गावरील...
रायगडः महाराष्ट्रातील विविध पत्रकार संघटना चांगले सामाजिक उपक्रम नेहमीच राबवत असतात.रायगड प्रेस क्लबने तर नेहमीच जनतेचे प्रश्न वेशिवर टांगण्याचे काम केले आहे.एवढेच नव्हे तर...
सोलापुरातील ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर नूलकर (वय 84) यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले. श्री. नूलकर यांनी वयाच्या विसाव्या वर्षी पत्रकारीतेस सुरुवात केली. त्यांनी सोलापुरातील समाचार...
टाइम्स ग्रुपला फ्रिलान्सरची गरज आहे.कोठे,कधीपर्यत अधिक माहितीसाठी वाचा..बातमीदार वेबसाईटला भेट द्या.
क्या आप लेखन करना जानते हैं? क्या आपकी खबरों को एकत्र करने में रुचि...
पंतप्रधान नेरंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात मिडियाच्या वाट्याला फार क ाही आलेले नाही.माध्यमांशी संबंधित घटकांबद्दल अरूण...
नवी दिल्ली- 81 वर्षीय महिला पत्रकार रेखा दुग्गल यांचा खून कऱण्यापुर्वी त्यांच्यावर बलात्कार केला गेला होता.21 वर्षीय आरोपी निरज याने काल कोर्टात हे मान्य...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...