दिल्लीः ध चा मा झाल्यानं किंवा उपसंपादकांच्या डुलक्यानं किती मोठी आफत येऊ शकते याचा अंदाज माध्यमात काम करणार्यांना नक्कीच असतो.तशीच वेळ आयएएनएस या वृत्त...
चंदगड.कोल्हापूर जिल्हयातील एक तालुका.सारा प्रदेश डोंगराळ.पुर्वेला कर्नाटक,पश्चिमेला सिंधुदुर्ग जिल्हा,आणि दक्षिणेला गोव्याशी या तालुक्याच्या सीमा जोडलेल्या आहेत.निसर्गानं मुक्तहस्ते उधळण केलेला हा प्रदेश आहे.कोकणात जेवढा पाऊस...
मराठी पत्रकार परिषदेकडून निषेध
मुंबईः वादग्रस्त भाजप नेते राम कदम यांच्या कार्यकर्त्यांंनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला फोन करून तेथील महिला पत्रकारांशी असभ्य आणि अर्वाच्च भाषेत...
भाजपचे आमदार राम कदम यांचा वाचाळगिरीचा प्रताप ताजा असतानाच आता शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आता भर घातलीये. माध्यमांमुळे समाजात राजकारणाची घाणेरडी प्रतिमा तयार...
निवडणुका जवळ आल्यात.आता पत्रकारांना खर्या अर्थानं अच्छे दिन येऊ घातले आहेत असं दिसतंय.मागील वर्षीच्या् तुलनेत 2018 मध्ये पत्रकारांवरील हल्लयांच्या घटना घटल्या आहेत.आता तर भाजपनं...
प्रथमच झाला..सन्मान जिल्हा दैनिकांचा ..
कृषीवल,प्रजावाणी,संचार,ललकार,हिंदुस्थान
गावकरी,शिवनेर,चंपावतीपत्र,लहुतरंग सन्मानित
उत्कृष्ठ कार्याबद्दल पत्रकारांचे सन्मान होतात,त्यांना पुरस्कार दिले जातात.दैनिकांचं मात्र असं कौतूक कोणी करीत नाहीत.महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात गेली पन्नास पन्नास वर्षे...
गंगाखेड हे परभणी जिल्हयातलं तालुक्याचं ठिकाण.गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं गंगाखेड हे तालुक्याचं ठिकाण.चाळीस हजार लोकसंख्या असलेल्या गंगाखेडचा विकास होणारच नाही याची पुरेपूर काळजी राजकीय...
मराठी पत्रकार परिषद ,मुंबई
वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार
प्रवेशिका पाठविण्याचे तालुका संघांना आवाहन
महाराष्ट्रातील 300 ते 325 तालुके मराठी पत्रकार परिषदेशी जोडले गेलेले आहेत.हे सारे...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...