अलिबागः रायगड जिल्हयातील 121 ग्रामपंचायतीसाठी उद्या दिनांक 26 रोजी मतदान होत असून 27 तारखेला निकाल जाहीर होणार आहेत.लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका होत असल्यानं...
दिल्लीत पत्रकार एकवटले..
कमिटी अगेन्स्ट अॅसॉल्ट ऑन जर्नालिस्ट स्थापन
2012 मध्ये महाराष्ट्रात राज्यातील पत्रकारांच्या विविध सोळा संघटनांनी एकत्र येत पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीची स्थापना केली...
जामखेडः पत्रकार संरक्षण कायदयाची अंमलबजावणी करायला सरकार टाळाटाळ करीत असल्याने राज्यात पत्रकारांवर होणार्या हल्ल्यांची संख्या पुन्हा वाढायला लागली आहे.जामखेड येथे आज एका छायाचित्रकारावर जीवघेणा...
वृत्तपत्र विक्रेत्यांच्या आंदोलनास परिषदेचा पाठिंबा
मिडियाशी संबंधित कोणत्याही घटकांचे प्रश्न सोडवायचेच नाहीत असेच सरकारचे धोरण दिसते.पत्रकारांचे पेन्शन,कायदा,मजिठियाची अंमलबजावणी,छोटया वृत्तपत्रांचे प्रश्न सडत पडू दिले जात असतानाच...
1 सप्टेंबरचा औढा नागनाथ येथे संपन्न झालेला राज्यातील छोटया वृत्तपत्रांच्या मालक-संपादकांचा मेळावा,20 सप्टेंबरला अंबाजोगाई येथे संपन्न झालेले बीड जिल्हास्तरीय अधिवेशन,गंगाखेडच्या पत्रकारांच्या पुढाकारानं केरळ पूरग्रस्तांसाठी...
पत्रकार संरक्षण कायदाः
खोट सरकारच्या नियतीतच आहे..
'भारतीय जनता पक्षाच्या सरकारला पत्रकार संरक्षण कायदाच मान्य नाही त्यामुळं हा विषय प्रलंबित ठेवला जात असल्याचा' आरोप धनंजय मुंडे...
आजचा दिवस माझ्यासाठी विशेष आनंद देणारा ठरला... ठरल्या प्रमाणे आज माझ्या गावात नेत्र तपासणी
आणि मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले.. देवडी गावच्या इतिहासात...
बीड (प्रतिनिधी)
बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने जिल्हयातील पत्रकारांचे पहिले अधिवेशन 20 सप्टेंबर 2018 रोजी अंबाजोगाई येथे होत असून यावेळी मान्यवरांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...