गडही गेला आणि रायगडही...
सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांनी अलिबागमध्ये पत्रकार परिषद घेऊन 'रायगडातही कॉग्रेस,शेकाप आणि राष्ट्रवादी' अशी आघाडी होणार असल्याची घोषणा केली आणि...
नेरळ-माथेरान हा 21 किलो मिटरचा रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित आणि आनंददायी होण्यासाठी मध्य रेल्वेने कंबर कसली असून त्यासाठी सातत्यानं नव-नवे बदल केले जात...
आणखी एका तरूण पत्रकाराचं अकाली निधन आणखी एक तरूण पत्रकार आपणास सोडून गेला.ताण-तणाव,धावपळ आणि प्रकृत्तीकडं होणारं दुर्लक्ष याचा फटका बीड जिल्हयातील आष्टी येथील तरूण...
गडकिल्ल्यांचे जतन,संवर्धन आता मनरेगातूनः जयकुमार रावलअलिबागः मनरेगातून गड किल्लयांचे जतन आणि संवर्धन करण्याची घोषणा पर्यटन आणि रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी आज...
देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीनं आम्हाला विचार स्वातंत्र्य,अभिव्यक्ती
स्वातंत्र्य,लेखन स्वातंत्र्य दिलंय या भ्रमात आपण असाल आणि त्यातून
निर्भयपणे व्यक्त होत असाल तर आपल्या...
वरिष्ठ पत्रकार पुण्यप्रसून वाजपेयी यांना एबीपी न्यूजची नोकरी का सोडावी लागली हे सर्वांना स्मरत असेलच.छत्तीसगढमधील कांकेर जिल्हयातील कन्हारपुरी येथील चंद्रमणी कौशिक या महिलेचे उत्पन्न...
नेरळ-माथेरान मिनी टॅेनला सतत होणार्या अपघातांची नेमकी कारणं शोधण्यासाठी मध्य रेल्वेने आता या मार्गावरी सीसीटीव्ही कॅमेर्याची नजर ठेवायला सुरूवात केली आहे.तासी वेगाचे बंधन...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...