औरंगाबादः दीव्य मराठी आणि भास्कर ग्रुपने पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचार्यांची मजिठियाच्या शिफारशीनुसारची थकबाकीची संपूर्ण रक्कम तीन महिन्याच्या आत देण्याचा अत्यंत महत्वाचा निर्णय औरंगाबादच्या...
शाळेत असताना शाळेच्या सहलीबरोबर धारूरचा किल्ला पाहण्याचा योग आला होता.त्या घटनेला आज 40 वर्षे तरी उलटून गेली असतील.नंतरच्या आयुष्यात असंख्य वेळा धारूरवरून जाणं-येणं व्हायचं...
पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी
रायपूरच्या पत्रकारांनी पत्रकारांवरील हल्ल्याच्या निषेधाचा अनोखा मार्ग अवलंबिला आहे.शहरातील सर्व पत्रकार हल्ली हेल्मेट घालूनच भाजप नेत्यांच्या पत्रकार परिषदा,बैठकांना उपस्थित राहतात.एवढंच...
रायगड प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीर ;नम्रता वागळे आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्काराच्या मानकरी२४ फेब्रु. ला महाडमध्ये प्रेस क्लब सन्मान सोहोळा रोहा दि. 05...
रायपूर :निवडणुका आल्यात आता पत्रकारांना बुरे दिन येणार आहेत, याची झलक दाखविणारी घटना छत्तीसगडमधील रायपूर मध्ये घडली.. भाजपच्या पक्ष कायाॅलयातच सुमन पांडे नावाच्या पत्रकारास...
संजीव जोशी यांची कोकण विभागीय सचिवपदी नियुक्ती जगदीश राठोड अमरावती विभागीय सचिव
पुणे दिनांक 3ः मराठी पत्रकार परिषदेच्या रिक्त असलेल्या कोकण विभागीय सचिवपदी...
युट्यूब चॅनल्स आणि पोर्टलच्या पत्रकारांना हक्काचं व्यासपीठ मिळणार पुणे दिनांक 3 फेब्रुवारी ( प्रतिनिधी ) यु ट्यूब चॅनल्स आणि पोर्टलचा होत असलेला विस्तार...
राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन मिळणार
आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना लागू
मुंबई दिनांक 2 ( प्रतिनिधी ) पत्रकारितेच्या क्षेत्रात ज्यांनी 30 वर्षे सेवा केली आहे...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...