मंगरूळपीर येथील तहसिलदारांची अरेरावी,पत्रकार रस्त्यावर
वाशिमः अगोदर माहूरला घडले,नंतर बीड जिल्हयात पाटोद्यास त्याची पुनरावृत्ती झाली,आज वाशिम जिल्हयातील मंगरूळपीरमध्ये पुन्हा तेच घडले.काय झालंय या अधिकार्यांना..पत्रकारांनी...
सनियंत्रण समितीची पुनर्रचना करण्याची जिल्हयातील पत्रकारांची मागणी
सिंधुदुर्गः पत्रमहर्षि बाबूराव पराडकर यांच्या स्मारकासाठी नेमण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सनियंणन समितीत सिंधुदुर्गातील एकाही पत्रकाराचा समावेश केला गेलेला...
मुंबईः भारतानं पाकिस्तानवर हवाई हल्ला करून अतिरेक्यांचा अड्डा उध्दवस्त केल्याची बातमी देशातील सर्वच वृत्तपत्रांनी स्वाभाविकपणे विस्तारानं दिलेली आहे.या बातमीचे विविध पैलू उलगडून दाखविताना...
स्थानिक पत्रकारांना डावलले , सिंधुदुर्गातील पत्रकार चिडले
बाबूराव पराडकरांच्या स्मारकासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन
हिंदी पत्रकारितेत 'पराडकर युग' निर्माण करणारे बाबूराव पराडकर हे कोकणचे...
माजी आमदार माणिकराव जगताप यांचे प्रतिपादन
मुंबई - गोवा महामार्गाचं चौपदरीकरण व्हावं यासाठी कोकणातील पत्रकारांनी सलग सहा वर्षे आंदोलनं केली.. एखादा समाजहिताची प़शन...
तहसिलदारांची मोगलाईः
दैनिक चंपावतीपत्रचे पाटोदा येथील प्रतिनिधी पोपटराव कोल्हे यांच्याविरोधात पाटोद्याच्या तहसिलदारांनी आकसापोटी गुन्हा दाखल केला आहे.पत्रकार पोपट कोल्हेचा गुन्हा होता,पाटोदा शहरातील पाणी टंचाईच्या विरोधात...
अलिबागः जेएनपीटीच्या व्यापारवृध्दीमुळे राज्याच्या विकास दरात वाढ होत असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फढणवीस यांनी रविवारी जेएनपीटी येथे व्यक्त केले.जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांच्या साडेबारा टक्के योजनेतुन बांधण्यात...
बीड येथील महाराष्ट्र टाइम्सचे प्रतिनिधी,कृषीमित्र अतूल कुलकर्णी यांचा आज अंबाजोगाई येथे कै.त्र्यंबक आसरडोहकर स्मृती पत्रकारिता पुरस्काराने सन्मान करण्यात आला.या पुरस्काराचे ते हक्कदार...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...