ठाणे, :'इंडिया अनबाउंड'चे संपादक नित्यानंद पांडे यांच्या हत्येचा ठाणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका महिला इंटर्नसह एका कर्मचाऱ्याला ताब्यात गेतलं आहे....
राषटवादीचे प्रदेश सरचिटणीस
प़काश देसाई यांचा शिवसेनेत प्रवेश
अलिबाग :राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश देसाई यांनी सरचिटणीसपदाचा आणि राष्ट्रवादीचा राजीनामा देत आज पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला..
पाचच...
संपादकाचा मृतदेह आढळला
मुंबई :इंडिया अनबाऊंड मासिकाचे संपादक नित्यानंद पांडे यांचा मृतदेह भिवंडीतील खारबाव गावातील पुलाखाली आढळला आहे.. त्यांच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याने त्यांचा खून...
*कडेगाव तहसिलदारांची हुकूमशाही..
राज्यातील अनेक तहसिलदारांना झालंय काय हेच कळत नाही.. आपल्या विरोधात बातम्या आल्या की, ते भडकतात आणि हातातील अधिकाराचा गैरवापर करीत पत्रकारांवर...
पत्रकार पेन्शनचा प्रश्न किमान तीन महिने लटकला
पत्रकारांचे सारेच प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित आहेत. पेन्शन, पत्रकार संरक्षण कायदा मजेठिया आदि.. सारेच प्रश्न सरकारनं अर्ध्यावर...
मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कारांची घोषणा :लवकरच पुरस्कार वितरण
मुंबई : देशातील मराठी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी...
आनंदाची बातमी
ंचंदिगढः एक आनंदाची आणि अन्य राज्यांना दिशा दाखविणारी बातमी पंजाबमधून आली आहे.पंजाब सरकारनं राज्यातील निवृत्त पत्रकारांसाठी चक्क बारा हजार रूपये प्रतिमाह एवढी घवघवीत...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...