अलिबाग शङराला लागून असलेल्या चेंंढरे येथील ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान होत असून पंचायतीच्या 17 जागांसाठी 35 उमेदवार रिंगणात आहेत.तेरा हजार लोकसंख्या असलेल्या चेंढऱ्यात 7 हजार...
महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याचे हवामान खात्यानं जाहिर क ेलं असलं तरी रायगडमध्ये अजूनही पावसाळा सुरू झाल्याचं चित्र दिसत नाही.मध्यंतरी दोन दिवस पावसानं हजेरी लावली...
अलिबाग मधील प्रतिष्ठित महिलांना अश्लील एस.एम.एस.पाठवून त्यांना त्रास देणाऱ्या अभिराम हतुराम अतुलकर याला काल पोलिसांनी अटक केली आहे.तो अलिबागनजिकच्या थळ येथील आरसीएफ कंपनीत इंजिनिअर...
अत्यंत अश्लिल आणि देशातील काही नेत्यांची बदनामी करणारे एसएमएस गेली चार-पाच दिवस अलिबागमधील मान्यवर नागरिक तसेच वकिल,डॉक्टर्स आणि पत्रकारांना येत असल्याने अलिबागकर त्रस्त झाले...
कोकणातील आपत्ती निवारण व्यवस्थेत आता भारतीय लष्कराला सामावून घेण्यात येत असून त्यासाठी पुण्याच्या औध येथील मराठा रेजिमेंटच्या एका पथकाने नुकतीच रायगड जिल्हयातील महाड,नागोठणे परिसराला...
नवीन शैक्षणिक वर्षाच्या कालच्या पहिल्या दिवशी रायगड जिल्हयातील शांंळांमधून जवळपास चार लाख विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.जिल्हयातील पहिली ते सातवी पर्यतच्या 2 हजार 854 शाळांमधून 2...
रायगड जिल्हयात गेली चार दिवस समुद्र खवळलेला असून किनाऱ्याला लाटांचे तडाखे बसत आहेत.या तडाख्यांनीच मांडव्याहून मुंबईसाठीच्या जलप्रवासात महत्वाची भूमिका बजावणारी 40 वर्षे जुनी असलेली...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...