रायगड प्रेस क्लबचा 13 वा वर्धापन दिन उद्या साजरा होतोय.दर वर्षी जिल्हयातील वेगवेगळ्या भागात हा कार्यक्रम घेतला जातो.यंदा म्हसळ्याची निवड केली गेली आहे.रायगड प्रेस...
ऑनलाईन मिडिया ठरतोय सरकारसाठी डोकेदुखी
मुंबईः प्रिन्ट आणि इलेक्टॉनिक मिडियाची बोलती पूर्णपणे बंद केली गेल्यानंतर आता सरकारची वक्रदृष्टी ऑनलाईन मिडियाकडं वळली असून ऑनलाईन मिडियावर...
परभणीत माध्यमांवर दहशत निर्माण कऱण्याचा प्रयत्न,
पेपर फुटीची बातमी छापली म्हणून दोन पत्रकारांवर गुन्हे
परभणी ः माध्यमांचा आवाज बंद करण्याचा कसा पध्दतशीर आणि प्रशासकीय पातळीवर प्रयत्न...
महाराष्ठ्रात भाजपविरोधात कॉग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना,मनसे अशी महाआघाडी होईल काय ? या प्रश्नाचं उत्तर 'हो' किंवा 'नाही' अशा दोन शब्दात देता येणं कठीण आहे.याचं कारण या चारही पक्षांचे ...
माध्यमांची मालकी ठराविक भांडवलदारांकडं गेली आहे.ही मालक मंडळी एकतर सरकारच्या मर्जीतली आहेत किंवा सरकारची मर्जी संपादन करायचा प्रयत्न करीत आहे.त्यामुळं सत्ताधारी पक्षाचं नुकसान होईल...
लोकसभेत सोमवारी अविश्वास ठरावाचा 'खेळ' खेळला जाणार आहे.लोकसभेतील आकड्यांचं गणित विचारात घेता या खेळात सत्ताधारी भाजप जिंकणार हे उघड आहे.त्यामुळं विरोधकांच्या हाती तसं काही...
सत्ता आणि संपत्तीची नशा एकदा डोक्यात भिनली की,माणूस सारासार विवेक हरवून बसतो.तामिळनाडूच्या मंत्र्याचंही असंच झालं.एका पत्रकार महिलेशी असभ्यवर्तन करताना हा मस्तवाल मंत्री म्हणाला,तुम्ही फार...
सरकारी धोरणाला विरोध केला,सरकारला न भावणारी बातमी दिली,किंवा मुलाखती दरम्यान अडचणींचे प्रश्न विचारल्यामुळं संपादकांना आपली नोकरी गमवावी लागल्याचे अनेक उदाहरणं आहेत.हिंदुस्थान टाइम्सचे बॉबी घोष,...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...