मित्रहो,
मराठी पत्रकार परिषदेची स्थापना 3डिसेंबर 1939 रोजी झालंी आहे.येत्या 3 डिसेंबर रोजी परिषद 75 वर्षे पूर्ण करून 76 व्या वर्षात पदार्पण करीत आहे.परिषदेचा हा...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील फुटीची बातमी क्लेशदायक आहे.राजू शेट्टीच्या काही जवळच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमानीला सोडचिठ्टी देत नवी बळीराजा शेतकरी संघटना स्थापना केली आहे.म्हणजे आणखी एक शेतकरी...
आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागात एक वर्षाच्या करार तत्वावर वृत्तसंपादक आणि वृत्तनिवेदक तथा भाषांतरकाराची पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
वृत्तसंपादक पदासाठी...
डीडी किसान टीव्ही चॅनेलची भरती प्रक्रिया सुरू, 67 जागांसाठी पहिली जाहिरात
शेतीप्रधान देशातील शेतकऱ्यांचं प्रबोधन करण्यासाठी, नव्या पद्धतीची शेती करण्याच्या दृष्टीनं दूरदर्शनवरुन खास शेतीसंदर्भात माहिती...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...