शेतकरी आडत मुक्तीचा निर्णय स्वागतार्ह
आडत आणि आडत्या या शेतकऱ्याचं शोषन कऱणाऱ्या व्यवस्था होत्या.त्यांना लगाम लावणारा निर्णय सरकारनं घेतला आहे.हा तमाम शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे.लहानपणी...
रायगड जिल्हयातील कर्जत तालुक्यात असलेल्या कोंडाणे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या माध्यमातून कोटयवधीची हातमारी करणारे सहा अधिकाऱ्यांना आज निलंबित कऱण्यात आले आहेत.नवे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन...
शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी मागं एका दैनिकाचं नाव घेऊन म्हणाले होते की,... या दैनिकात जेव्हा शेतकऱ्याच्या बाजुनं काही चांगलं लिहून येईल,तेव्हाच शेतकरी संघटनेला...
खासगी सावकारांचे कर्ज घेतलेले शेतकरीच आत्महत्या करतात हे अनेकदा सिध्द झालं आहे.त्यावर तोडगा म्हणून सरकार आता राज्यातील पाच लाख शेतकऱ्यांचे खासगी सावकरांकडून घेतलेले कर्ज...
दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाडय़ातील आणखी एक भीषण वास्तव समोर आले आहे. मराठवाडय़ातील तब्बल २४९ गावांचे वाळवंट होण्याची भीती आहे. या गावांतील भूजल उपसा १०० टक्क्यांहून...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...