नरेंद्र मोदी सरकारचा जमिन अधिग्रहण अध्यादेश शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा असला तरी याविरोधात ज्या आक्रमकपणे लढा उभारला जायला हवा तसा तो उभारला जाताना दिसत नाही.या...
पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना व्यवस्थेच्या किंवा प्रस्थापितांच्या विरोधात उठविलेल्या आवाजाची किंमत नेहमीच मोजावी लागते.कधी ती धमक्यांच्या स्वरूपात असते,कधी ती थेट जिवघेण्या हल्ल्याच्या स्वरूपात असते,कधी...
मुंबई- .मराठी पत्रकार परिषदेची महत्वाची बैठक काल मुंबईत झाली.त्यात काही महत्वाचे निर्णय़ घेतले गेले.पहिला म्हणजे घटनादुरूस्ती मसुद्याला काही दुरूस्त्या सुचवत परिषदेच्या कार्यकारिणीने संमती दिली.दुसरा...
महाराष्ट्रातील आमदारांना कऱण्यात आलेल्या अवास्तव पेन्शनवाढीस विरोध कऱणाऱ्या आमच्या पीआयएलवर काला सुनावणी होऊ शकली नाही.आमची पीआयएल 20व्या क्रमांकावर होती.काल 15 व्या क्रमांकावर असलेल्या पीआयएलपर्यतच...
रायगडमध्ये वाळितच्या वाळवीची वळवळ
अलिबाग ( प्रतिनिधी) पत्नी परजातीय आहे आणि ती गावात जीन्स आणि टी शर्ट घालते या कारणांवरून आपणास गावकीनं वाळित टाकल्याची तक्रार...
अलिबाग ( प्रतिनिधी ) त्सुनामी सारख्या महाकाय लाटा थोपवून धरत त्याची तीव्रता कमी करण्याची क्षमता असलेले कांदळवन किंवा मॅंग्रोव्हजचे क्षेत्र राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित...
अलिबाग - नाताळ आणि 31 डिसेंबरनिमित्त कोकणात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्यानं मुंबई-गोवा महामार्गावर आज सकाळपासूनच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.पेणनजिकच्या रामवाडी ते डोलवी...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...