Sunday, May 12, 2024
Home मी एसेम संपादकीय

संपादकीय

‘प्रेस आणि पब्लिक’ एकत्र

रायगडमध्ये दरवर्षी साडेतीन हजार मिली मिटर पाऊस पडतो.पावसाळ्यात सारा परिसर जलमय होऊन जातो.मोठं नुकसान होतं.पण पडलेलं बहुतेक पाणी समुद्रला जाऊन मिळतं अन डिसेंबरपासूनच अनेक...

पत्रकारांचे ‘पाणी आंदोलन”

रायगड जिल्हयात दरवर्षी साडेतीन हजार मिलीमिटर पाऊस पडतो.मात्र सिंचनाच्या सुविधा नसल्याने पडलेला पाऊस समुद्रास जाऊन मिळतो  .जी धरणं बांधली गेली आहेत त्याच्या पाण्याचंही नियोजन नसल्यानं...

दळणवळण क्रांतीच्या उंबरठ्यावर 

 केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सात नोव्हेंबर रोजी कोलाड येथे कोकण रेल्वेच्या दुपरीकरणाच्या कामाचा शुभारंभ केला.कोकण रेल्वेचे दुपरीकरण होत असतानाच विद्युतीकरणाचे कामही लवकरच...

कोकण दळणवळण क्रांतीच्या उंबरठ्यावर 

कोकण दळणवळण क्रांतीच्या उंबरठ्यावर  "दळणवळणाच्या साधनांकडं झालेलं दुर्लक्ष" हे कोकणच्या मागासलेपणाचं खऱं कारण आहे.अगदी 1998 पर्यंत मुंबई-गोवा महामार्ग सोडला तर कोकणात जायला एकही रस्ता नव्हता.तो...

स्मरण..चित्तरंजन पंडितांचे…

चित्तरंजन पंडित गेल्याची बातमी काल मुंबईत कळली.वाईट वाटलं.चं.प भिशिकर,मा.गो.वैद्य यांच्या परंपरेतल्या  एका चतुरस्त्र संपादकांना आपण गमविल्याचं दुःख झालं.कमालीचा शिस्तप्रिय,रोखठोक भूमिका मांडणारा कडक शिस्तीचा पण...

शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची टिंगल-टवाळी कऱणारांसाठी..

मागच्या आठवड्यात व्हॉटस्अ‍ॅपवर एक पोस्ट फिरत होती."कोकणातले शेतकरी का आत्महत्त्या करीत नाहीत आणि मराठवाडा,विदर्भातीलच शेतकरीच  का आत्महत्या करतात" याची काही कारणं(?) त्यात सांगितलेली होती.घाटावरचे...

चांगुलपणावरचा लोकांचा विश्‍वास उडू नये म्हणून..

महाराष्ट्रातील वयोवृध्द पत्रकारांना आम्ही पेन्शन का मागतो आहोत ? याचं कोडं ज्यांना पडलं असेल अशा शहाण्यांनी  ज्येष्ठ पत्रकार दिनू ऱणदिवे यांच्या घरी जाऊन त्यांची...

अधिस्विकृती समितीमुळे पत्रकारांमध्येच उभी फुट

महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 25 जुलै रोजी मंत्रालायात "पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती"च्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा करताना "पेन्शन आणि पत्रकार संरक्षण कायद्याचा विषय एक महिन्यात...
Stay Connected
22,735FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
Latest Articles

आपला एस.एम

आपले एस.एम पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...

पत्रकार संघटना आक्रमक

पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...

पत्रकारांची घोर फसवणूक..

… महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...

“जंजिरा मुक्ती लढ्याची” उपेक्षा का?

मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का? 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...

PCI चे स्वागतार्ह प्रयत्न

पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...
error: Content is protected !!