रायगडचं राजकारण आता शेकापच्या हातून निसटत चाललंय हे शुक्रवारी लागलेल्या निकालानंतर स्पष्ट झालंय. याला पक्षनेर्तृत्वाचा फाजील आत्मविश्वास जसा कारणीभूत आहे तव्दतच पक्षाकडं असलेला राजकीय...
मी सोलापूरला असतानाची एक घटनाय.एका संस्थेनं आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस दिला नाही म्हणू आम्ही त्याची चार कॉलम बातमी करून छापली होती.दुसऱ्या दिवशी संबंधित संस्थाचालकाचा...
आदर्श प्रकऱणात अगोदरच अडकलेले माजी मुख्यमंत्री अशाक चव्हाण आाता पेड न्यूज प्रकरणातही अडचणीत आले आहेत.2009 मध्ये त्यांनी आदर्श पर्व नावाखाली मुंबई -पुण्यातील मोठ्या वृत्तपत्रांमध्ये...
-एस.एम.देशमुख
संध्याकाळी सहा-साडेसहाच्या सुमारास आमचा अलिबाग शहर प्रतिनिधी जनार्दन पाटील धापा टाकतच माझ्या केबिनमध्ये आला.क्षणाचीही उसंत न घेता मला सांगायल लागला, "साहेब,साहेब उंदेरी किल्ला दोन...
16 मे नंतर रायगड जिल्हयात काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.लोकसभा निकालानंतर जिल्हयात मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथी तर होणारच आहेत पण त्यात सर्वात मोठी...
पेण तालुक्यातील दाद र या अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर शिवसेना आणि कॅग्रेस यांच्यात झालेली मारामारी वगळता आज रायगड लोकसभा मतदार संघात सर्वसाधारण शांततेत मतदान झालं.मतदानाची...
सिंधुदुर्गमध्ये आज घडलेल्या दोन गोष्टींकडं दुर्लक्ष करता येणार नाही.पहिली म्हणजे राष्ट्रवादीचे नेते उदय सामंत यांनी बोलावलेल्या राष्ट्रवादीच्या सभेला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही.यावरून...
राष्ट्रवादीेचे अध्यक्ष शरद पवार आज सावंतवाडीत आहेत.त्या अगोदर जितेंद्र आव्हाड तिकडं जाऊन आले,अजित पवारांनी तिकडं जाऊन सभा घेतली."आघाडी धर्म पाळण्याचं" जाहीर आवाहन केलं.दीपक केसरकरांनीही...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...