माळीण दुर्घटनेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घटनास्थळाला भेट दिली.त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी " धोकादायक गावांचं पुनर्वसन आवश्यक असल्याचं" मत व्यक्त केलं.ते म्हणाले, "माळीण दुर्घटनेची...
एस.एम.देशमुख
पुणे जिल्हयाच्या आंबेगाव तालुक्यातील माळिण गावावर आज सकाळी दरड कोसळळी.चाळीस घरं गाडली गेली आहेत.त्यात किती लोकांचा बळी गेला हे ढिगारे पुर्ण उपसल्याशिवाय समजणार नाही.आज...
मुरूड-जंजिरा येथे पर्यटनास आलेल्या मुंबईच्या सहा जणांचा समुद्रात बुडून मृत्यु. काही दिवसापूर्वी वृत्तपत्रात प्रसिध्द झालेल्या या बातमीने मनाला अतिशय क्लेष झाला. बातमी तर दुख:द...
म हा राष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीला येत्या 4 ऑगस्ट 1४ रोजी चार वर्षे पूर्ण होत आहेत.या चार वर्षांच्या काळात समितीनं वेगवेगळ्या पध्दतीनं आंदोलनं करून पत्रकार...
नारायण राणे रत्नागिरीत उध्दव ठाकरे यांच्यावर बरसले आहेत.उध्दव ठाकरेंचा त्यानी एकेरी उल्लेख करीत त्याचं वस्त्रहरण करण्याचीही धमकी दिली आहे.राणे नाराज आहेत कॉग्रेस नेत्यांवर .ते...
कोकणात सध्या जोरदार पाऊस पडतोय.नद्या,नाले दुथडी भरून वाहात आहेत.निसर्गानंही हिरवा शालू परिधान केलेला असल्यानं वातावरण आल्हाददायक आहे.भात लावणी सुरू असल्यानं शेतकरीही आनंदी आहेत. विधानसभा जवळ...
जळगाव जिल्हयातील सात गावातील 200 शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेल्याची बातमी झी-24 तासनं दिलीय.साऱ्यांना डोळे विस्फारायला लावणारी ही बातमी आहे,असंघटीत,देशभर विखुरलेला शेतकरी संपावर...
शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी एन.डी.पाटील यांना बाजुला सारून पक्षाचा ताबा घेतल्यापासून पक्षाची सातत्यानं अधोगती सुरू झाली आहे.याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...