रामशेठ ठाकूर हे पनवेलमधील मोठे उद्योजक.बाधकाम व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी पनवेल परिसरात मोठं साम्राज्य निर्माण केलंय. "ठाकूर इन्फ्रस्ट्रक्चर" हे पनवेल परिसरातील "बॅ्रन्ड नेम" बनलं आहे.मात्र...
विधान परिषदेला वरिष्ठांचे सभागृह म्हटले जाते.समाजातील विविध क्षेत्रातील विद्ववान,अभ्यासू,अनुभवी आणि जनतेच्या प्रश्नांबद्दल कणव असलेेली मंडळी वरच्या सभागृहात असावी यासाठी हे सभागृह निर्माण केले गेले.मात्र...
आमदार जयंत पाटील यांची छबी नसलेले बॅनर्स अलिबागमध्ये लावण्याची पंडित पाटील यांची खेळी अ खेर निर्णायक ठरली.पंडित पाटील यांना उमेदवारी दिली नाही तर काय...
14 वर्षे झाली तरी वाद आणि कोकण रेल्वे हे समीकरण बदलायला तयार नाही.. कोकण रेल्वे नुसतीच चर्चेच्या पातळीवर होती तेव्हाच पर्यावरणवाद्यांनी रेल्वेच्या प्रस्तावालाच विरोध करून...
मनसेचे प्रमुख राज ठाकरे विधानसभा निवडणूक लढविणार नाहीत.स्वतः राज ठाकरे यांनीच तशी घोषणा रविवारी नागपुरात केलीय.निवडणूक न लढविण्याचं त्यांनी जी कारणं दिलंय ती न...
कोेकणात पुन्हा एकदा राजकीय धुमसान सुरूय.पुन्हा एकदा म्हणण्याचं कारण असं की,निवडणुका असोत नसोत कोकणात दर चार-दोन महिन्यात राजकीय "दंगल" होतच असते.निवडणुका आहेत म्हटल्यावर त्याची...
"पद्म" हे देशातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार आहेत.ते देण्याबाबत काही निकषही आहेत.बऱ्याचदा हे निकष खुंटीला बांधून ठेवले जातात.नको त्या व्यक्तींना पुरस्कार देण्यासाठी... मग मागणी होते...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...