संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्य़ांनी आपल्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या तोंडावर फेकून त्यांना चार खडेबोल सुनावले त्या सीडीदेशमुखांची आज जयंती आहे.14 जानेवारी 1896 रोजी...
कोणतेही सुधाऱणावादी कायदे करताना तत्कालिन प्रस्थापितांनी त्यास विरोधच केलेला आहे.मग तो कायदा सतीचा असो की,अलिकडचा अंधश्रध्दा विरोधी कायदा असो.मात्र चार दोन टक्के लोकांनी केलेल्या...
स्वातंत्र्य लढ्यात अफाट शौर्य गाजवून आणि सर्वस्वाचं बलिदान देऊनही स्वातंत्र्योत्तर काळात ज्याच्या वाट्याला उपेक्षाच आली अशा क्रांतिकारकांमध्ये माथेरान येथील विठ्ठल लक्ष्मण उर्फ भाई...
महाराष्ट्रातील आमदारांना मिळणाऱ्या पेन्शन,मानधन आणि अन्य सुविधांवर महाराष्ट्र सरकार दरवर्षी जवळपास सव्वाशे कोटी रूपये र्खा करीत असते.आपले मानधन आणि अन्य सुविधा वाढवून घेणे आमदारांच्याच...
जातीबहिष्कृत केलेल्या एका विधवा महिलेला परत जातीत घेण्यासाठी जातपंचायतीनं पंधरा लाख रूपयांची खंडणी मागितल्याच्या एका प्रकरणानं मागच्या आठवड्यात महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं.माध्यमांतून या प्रकरणाची...
अलिबाग येथील ज्य़ष्ठ फ़ौजदारी वकिल आणि माजी मंत्री दत्ताजीराव तथा भाऊ खानविलकर यांच्या निधनाची बातमी नक्कीच व्यतिथ कऱणारी आहे.रायग़डच्या राजकारणाची नस ना नस माहित...
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे 11 हजार कोटीची वीज बिलाची थकबाकी आहे असं सरकार सागत आहे.पण उद्योगपतींनी सरकारला आणि सरकारी बॅकांना किती चुना लावलाय बघा..7,100 कोटींचा चुना...
वातानुकूलीत विश्वात जगणाऱ्या कुबेरांना गरिबांच्या व्यथांची कल्पना असण्याचं अजिबात कारण नाही. त्यामुळेच असे कुबेर अनेकदा गरिबांच्या दुःखाची देखील टिंगल-टवाळी करण्यात धन्यता मानतात.अशा टिंगल -टवाळीबाबतचा...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...