Sunday, June 4, 2023
Home मी एसेम कटाक्ष

कटाक्ष

ठाकरे सरकार पाडायचंय?

संजय राऊत यांना राज्यातील ठाकरे सरकार पाडायचंय का ? या प्रश्‍नाचं होकारार्थी उत्तर देता येऊ शकेल अशा दोन-तीन घटना गेल्या दोन दिवसात घडल्या आहेत....

उरण कात टाकतंय..

उरणला जाणं कधी काळी "काळ्या पाण्याच्या" शिक्षेपेक्षा कमी नव्हतं..एकेरी रस्ता,त्यावर गुडघाभर खड्डे,ट्रॉलर आणि ट्रक्सच्या उरात धडकी भरायला लावणार्‍या रांगा,त्यातच एखादं वाहन बंद पडलं तर...

‘कोकण एक्स्प्रेस वे’ चं खूळ

पुण्याला मुंबईशी जोडणारा महामार्ग झाला होता,कोल्हापूर पुण्याला महामार्गानं जोडलं गेलं होतं,औरंगाबाद-पुणे महामार्ग पूर्णत्वास गेला होता ,मुंबई-अहमदाबाद रस्त्याचं कामंही उरकलं होतं.मुंबईला दक्षिणेशी जोडणार्‍या मुंबई- गोवा महामार्गाकडं मात्र...

रायगडात राष्ट्रवादीचे नवे टार्गेट शिवसेना …

शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिलाय.दीपक सावंतांपासून इतर अनेकजण पक्षात नाराज आहेत.याचे राज्यातील शिवसेनेवर काय परिणाम व्हायचेत ते होतील.शिवसेनेचे रायगडात काय होणार? हा...

संक्षिप्त बाळशास्त्री जांभेकर

6 जानेवारी 1832 रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे नियतकालिक सुरू केले.मराठीतल्या   पहिल्या  वृत्तपत्राचे   स्मरण म्हणून  महाराष्ट्रात आपण 6 जानेवारी हा दिवस दर्पण...

रायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…

रायगड जिल्हा मावळ आणि रायगड अशा दोन लोकसभा मतदार संघात विभागला गेलाय.परिणामतः शेकापची शक्ती देखील विभागली गेलीय.त्यामुळं शेकापची स्थिती अशी झालीय की,शेकाप दोन्ही मतदार...

मावळमध्ये काय होणार?

काय होणार मावळमध्ये? मावळ आणि माढा हे दोन लोकसभा मतदार संघ सध्या चांगलेच चचेॅत आहेत. माढयातून थोरल्या पवारांची माघार आणि मावळ मधून अजित पवार...

बीडची ‘झुंजार’ पत्रकारिता..

साखळी वृत्तपत्रांच्या तुफानी आक्रमणातही महाराष्ट्रातील  जिल्हा पातळीवरची जी मोजकी  दैनिकं स्वतंःचं अस्तित्व टिकवू शकली ,किंबहुना भांडवलदारी वृत्तपत्रांच्या नाकावर टिच्चून उभी राहिली त्यात बीडच्या झुंजार नेताचा...
Stay Connected
22,735FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
Latest Articles

योग्य निर्णय

फेब्रुवारी २०१४ मध्ये मिलिंद अष्टीवकर आणि आम्ही काही मित्र अंदमान निकोबारला गेलो होतो.. आठ दिवसांचा हा दौरा होता.. अप्रतिम निसर्ग सौंदर्य ही अंदमानची आजची...

एका संघर्षाची अखेर

माणिकराव देशमुख : एका संघर्षाची अखेर गावचा विकास हा त्यांचा ध्यास होता,गाव राळेगण किंवा हिवरे बाजार सारखं व्हावं हे त्यांचं स्वप्न होतं.. वयाची साथ नव्हती...

परिषदेच्या कॅलेंडरचेपुण्यात प्रकाशन

पुणे : मराठी पत्रकार परिषदेच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन आज पुणे येथे परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.. यावेळी परिषदेचे कार्याध्यक्ष शरद...

एस एम. देशमुख यांची मागणी

पत्रकार भवनांच्या जागा भाड्याने घेऊन तेथेच माहिती भवन सुरू करावेएस. एम. देशमुख यांची मागणी मुंबई : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात माहिती भवन उभारून त्यावर कोट्यवधी रूपये...

मुंबई – गोवा महामार्ग का रखडला?

मुंबई - गोवा महामार्ग का रखडला? दीर्घकाळ रखडलेला प्रकल्प म्हणून मुंबई - गोवा महामार्गाच्या कामाची इतिहासात नोंद होऊ शकते.. रस्त्यावर होणारे अपघात आणि स्थानिक राजकारण्यांची...
error: Content is protected !!