पत्रकार संरक्षण कायदा
'ती' क्लीप जुनी..विश्वास ठेऊ नये
पत्रकार संरक्षण कायदा मंजूर झाल्याची एक क्लीप कालपासून व्हायरल होत आहे.ही क्लीप 7 एप्रिल 2017 रोजीची आहे.त्या दिवशी...
*बाळशास्त्री जांभेकर यांच्या
स्मारकाच्या बांधकामास गती*.
पत्रकारांसाठी आनंदाची बातमी आहे.. सिंधुदुर्गमधील ओरोसमध्ये आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर याचं स्मारक होत आहे.. सरकारनं त्यासाठी निधी देखील उपलब्ध करून...
दिल्लीच्या पूर्वेकडील अशोकनगर भागात एका महिला पत्रकारावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. मिताली चंदोला असं या पत्रकाराचं नाव आहे. शनिवारी रात्री कामावरून घरी जात...
अश्विन मुळे,गेवराई
एका जिद्दी तरूण शेतकर्याची 'सक्सेस स्टोरी'
शेती क्षेत्रातील समस्यांना अंत नाही..वीज आहे तर पाणी नाही,पाणी आहे तर विज कधी आणि किती दिवस बेपत्ता होईल...
रायगड वार्तापत्र
रायगड जिल्हयावर दुबार पेरणीचं संकट
रायगड जिल्हयात पावसानं गेली पंधरा दिवस दडी मारल्यानं जिल्हयातील शेतकर्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरं जावं लागतं की,काय अशी भिती...
'शेतकर्यांनी शेतीमध्ये आधुनिक तंत्राचा वापर करावा' असे सल्ले देणारे अनेक असतात.मात्र आधुनिक तंत्राचा वापर करायचा म्हणजे नेमकं काय करायचं ? हे गावात जाऊन शेतकर्यांना...
मुठभर पत्रकारांनाच होणार लाभ
मुंबईःज्येष्ठ पत्रकारांसाठी सरकारनं पत्रकार सन्मान योजनेचं गाजर दाखविलेलं आहे.गाजर हा शब्दप्रयोग यासाठी की, सन्मान योजनेअंतर्गत पत्रकारांना दरमहा किती...
पोलिसांकडून पत्रकाराला मारहाण; चेहऱ्यावरच केली लघुशंका
एका पत्रकाराला रेल्वे पोलिसांनी कपडे काढून बेदम मारहाण केल्यानंतर त्याच्या चेहऱयावर लघुशंका केल्याचा प्रकार घडला आहे.
शामली : उत्तर...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...