रस्त्यावर एखादा अपघात झाल्यानंतर अनेकदा आपण निर्विकारपणे पुढे जात असतो.खरं तर अपघातानंतर गोल्डन अवरमध्ये जर उपचार झाले तर प्राण वाचण्याची शक्यता असते.मात्र नंतरच्या कटकटी...
रात्री उशिरा काम संपवून घरी निघालेल्या एका न्यूज अँकरचा नशेत धुंद असणाऱ्या दोन तरुणांनी पाठलाग करून तिला त्रास देण्याची घटना उत्तर प्रदेशातील आग्रा शहरात...
सरकार जनसंपर्क अधिकार्यांची 30 पदं भरणार दरसाल एक कोटी रूपयांचा नवा प्रसिध्दी बोजामुंबईः राज्यातील प्रत्येक मंत्र्यांकडं माहिती आणि जनसंपर्क विभागाचा एक अधिकारी कार्यरत असतो.संबंधित...
संतोष पवार पुणे २३-०१-२०१८
साप्ताहिक रणसंग्रामचे संपादक संतोष पवार यांच्यावर दोन दिवसांपुर्वी हल्ला झाला. चंदन नगर पोलिसात तक्रार दाखल केली गेली आहे. अवैधकामाचा फोटो काढण्यासाठी गेले...
उदगीर,अंबाजोगाई,सेलू,ही मराठवाडयातील अशी काही गावं आहेत की,ज्यांनी मराठवाडयातील सांस्कृतिक,शैक्षणिक चळवळ समृध्द केली.उदगीरचं कौतूक अधिक यासाठी की,आंध्र आणि कर्नाटकच्या सीमेवरचं हे गाव.त्यामुळं कन्नड आणि तेलुगू...
भारताला स्वातंत्र मिळाल्यानंतर तब्बल तेरा महिन्यांनी मराठवाडयाला स्वातंत्र्य मिळाले तर जंजिरा संस्थानातील जनतेला साडेपाच महिन्यांनी स्वातंत्र्याचा आनंदोत्सव साजरा करता आला.हैदराबाद ,आणि मुरूड जंजिरा या...
8 कोटी 63 लाखांचा पाणी टंचाई आऱाखडा तयार
रायगडमध्ये साडेतीन हजार मिली मिटर पाऊस पडत असतानाही दरवर्षी पाणी टंचाई निवारण करण्यासाठी कोटयवधी रूपये खर्च होतात.यावर्षी...
मराठी पत्रकार परिषदेचे सर्व जिल्हाअध्यक्ष,तालुका अध्यक्ष आणि अन्य पदाधिकारी
मित्रांनो,
स्थानिक पातळीवरील छोटी आणि मध्यम वर्तमानपत्रे टिकली पाहिजेत,वाढली पाहिजेत ही परिषदेची पहिल्यापासून भूमिका राहिलेली आहे.त्यामुळं या...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...