दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत दारुण पराभव पत्करावा लागल्याने भारताने मालिकाही हातून गमावली असून या अपयशाचे पडसाद कर्णधार विराट कोहलीच्या पत्रकार परिषदेतही उमटले. विराटवर एका पत्रकाराने प्रश्नांची सरबत्ती करताच विराटचा तोल गेला आणि प्रतिप्रश्नांचा भडीमार करत मी आपल्याशी वाद घालायला येथे आलेलो नाही, असे विराटने त्याला ऐकवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here