पनवेल परिसरातील कोन विभागात काल रात्री पोलिसांनी एका ऑर्केेस्ट्रा बार वर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी 24 बार बारांना अटक केली.अलिकडच्या काळातील ही सर्वात मोठी कारवाई...
रायगड जिल्हयातील उरणच्या खाडी किनारी येणाऱ्या फ्लेमिंगो,पेंटेड स्ट्रोक,सारस या पाहुण्या पक्षाची होणारी शिकार थांबविण्यासाठी आता वनविभागाने विशेष मोहिम हाती घेतली असून काल सकाळीच वनपरिक्षेत्र...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आज शिवरायांची राजधानी असलेल्या रायगडावर जाऊन अनेक शिवभक्तांनी शिवरायांना अभिवादन केले.शिवयारांच्या पुतळ्याची विधिवत पुजा केली गेली.त्यावेळी जय भवानी.जय शिवाजीच्या...
जनार्दन’ का जादू चल गया!
उपसरपंचपदी अनिल पाटील
अलिबाग - कुरुळ ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंचपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने शेकापला जोरदार हादरा देत आपला उपसरपंच बसवला. शेकापचे दोन उमेदवार फोडण्याची...
विकास प्रकल्पांच्या नावाखाली किनारपट्टीवरील महाकाय वृक्षांची होणारी कत्तल,तिवरांची तोड आणि वाढते प्रदूषण यामुळे कोकणातील विविध दुर्मिळ पक्षाी अगोदरच इतिहास जमा होत असताना आता कोकणात...
20 फेब्रुवारी ते 29 मार्च या काळात होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावीच्या परिक्षेसाठी रायगडातून 31 हजार 404 विद्यार्थी बसणार आहेत. यात वाणिज्य शाखेचे...
रायगड जिल्हयातील कर्जत नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या सोमवारी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेश लाड यांचा दोन मतांनी विजय झाला. त्यांनी शिवसेनेचे मुकेश पाटील यांचा पराभव केला. उप-नगराध्यक्षपदी...
गिधाडांची घटत जाणारी संख्या हा जागतिक चिंतेचा विषय असताना म्हसळा तालुक्यातील सिस्केप संस्थेच्या पुकाराने आणि चिरगाव ग्रामस्थांच्या सहकार्याने चिरगाव येथे गिधाड संवर्धनाचा अनोखा उपक्रम...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...