राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आजपासून महाराष्ट्राचा झंझावाती दौरा करणार असून त्याची सुरूवात नवनिर्मित पालघर जिल्हयापासून होणार आहे.या दौऱ्यात अर्थमंत्री अजित पवार हे सुनील...
रायगड जिल्हयातील माणगाव,तळा आणि रोहा तालुक्यात येऊ घातलेल्या दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी येत्या 9 जुलै रोजी मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय रविवारी माणगाव...
शेती मालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी काल पेण येथे केली.
स्वाभिमानी पक्ष आणि स्वाभिमानी...
मराठी व्याकरणाचे गाढे अभ्यासक,ज्येष्ठ समिक्षक आणि साहित्यिक प्राध्यापक माधव नारायण तथा मा.ना.आचार्य यांचे शुक्रवारी रात्री त्यांच्या चौल येथील राहत्याघरी निधन झाले.मृत्यू समयी ते 84...
जूनच्या तिसऱ्या आठवड्यात रायगडातील धरणं ओसंडून वाहत असतात मात्र यावेळी जिल्हयातील अनेक धरणांनी तळ गाठला असून जिल्हयातील धरणात जेमतेम 22.51 टक्केच पाणी साठा शिल्लक...
नानौकच्या अडथळ्यामुळं संपूर्ण कोकणातूनच पावसानं काढता पाय घेतल्यानं शेतकरी हवालदिल झाले असून दुबार पेरण्याची वेळ त्यांच्यावर येणार अशी चिन्हं दिसायला लागली आहेत.किनारपट्टी भागात मान्सुनसाठी...
रायगड जिल्हयात पथदर्शक स्वरूपात हवामानावर आधारित पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने त्याचे जिल्हयात शेतकऱ्यांंनी स्वागत केले आहे. यंदाच्या खरीप हंगामात ही योजना...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...