वीर आणि करंजाडी दरम्यान कोकण रेल्वे मार्गावर मालगाडीचे आठ डबे घसरले आहे. रुळावरुन हे डबे घसरल्यानं कोकण रेल्वेवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळं...
कोकणातील प्रकल्पांना आणि सेझला विरोध कऱणारेच आता सेझची उदघाटनं करीत आहे,जैतापूर प्रकल्पा देखील मोदी सरकारने हिरवा कंदिल दाखविला आहे त्यामुळे सत्तेवर येण्यापुर्वीच आणि सत्तेवर...
पाऊस उत्तम झालेला नाही,नद्या,नाले भरून वहात आहेत,शेतातील पिकं तरतरूण आलेली आहेत,कापूस,बाजरी,तुरीची पिकं तरारली आहेत,शेतकरी आनंदात आहेत,कशाची ददात नाही,हे वणर्न एखादया कवितेतलं किंवा स्वप्नातलं नाही.बीड...
पत्रकारांना पंतप्रधानाच्या सोबत परदेश दौ-यावर फुकट जाता येते हा असंख्य पत्रकारांसह अक्षरश: आपल्या देशातील बहुसंख्य लोकांचा गैरसमज आहे . पंतप्रधानांच्या अधिकृत परदेश दौ-यातच नव्हे...
पेण अर्बन बॅंक घोटाळ्यातील एक मुख्य आरोपी आणि रिझर्व्ह बॅकेचा वरिष्ठ अधिकारी अब्दुल बरी खान याला पेण पोलिसांनी काल उशिरा अटक करून त्याला न्यायालयासमोर...
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांन ी विधान परिषदेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ते विधानसभा निवडणूक लढविणार नाहीत अशी चर्चा आता रायगडमध्ये सुरू झाली...
मुंबई प्रदेश कॉग्रेसचे अध्यक्ष जनार्दन चांदूरकर यांनी काल एबीपी माझा वर जो ड्रामा केला त्याच्यावर आज विविध नेत्यांनी सोयीनुसार प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण...
"जाणते राजे" शरद पवार यांनी काल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कायर्क्रम बोलताना मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या वेळेस झालेल्या संघषार्ची आठवण करून देत खपली काढण्याचा प्रयत्न...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...