पत्रकारितेत येण्यापुर्वी अनेक तरूण वेगवेगळा ध्येयवाद घेऊन येत असतात.समाजाला बदलण्याची,व्यवस्था परिवर्तनासाठी लेखणी झिजविण्याची उर्मी त्यांच्यात असते , मात्र हळूहळू पत्रकारितेतलं वास्तव त्याला समजू लागतं...
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल तेरा महिन्यांनी म्हणजे 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा मुक्त झाला.त्यासाठी दीर्घकाळ निजामाच्या रझाकारांशी मराठवाड्यातील जनतेला निकराचा संघर्ष करावा लागला.या लढ्यात...
नवी दिल्ली, दि. १३ - पत्रकारांना भेटवस्तू दिल्यामुळे नाराज झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबंधित मंत्र्यांची चांगली कानउघडणी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅबिनेट मिटिंगदरम्यान...
कधी माध्यमांवर हल्ले करून,क धी पत्रकारांना जमिनीत गाडण्याच्या धमक्या देऊन,कधी माध्यमांची नाकेबंदी करून,तर कधी कायद्याचा बडगा उगारून देशात माध्यमांचा आवाज बंद कऱण्याचे प्रकार सर्रास...
गँगस्टर रवी पुजारीचा पत्रकारांनी 'चिंधी चोर' असा उल्लेख केल्याने पुजारी भडकल्याची माहिती मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिलीय. याच कारणामुळे सध्या पुजारीने आपल्या...
चार-पाच महिन्यापूर्वी सीएनएन-आय़बीएन सोडलेले ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई अखेर इंडिया टुडे ग्रुपबरोबर जोडले गेले आहेत.सल्लागार संपादक म्हणून ते रूजू झाले आहेत.राजदीप आता हेडलाईन्स टुडेवर...
'राज्यातील गैरप्रकार थांबवण्यासाठी गरज पडल्यास हिटलरपेक्षाही वाईट वागेन' अशी धमकी काही दिवसांपूर्वी देणारे तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आता मीडियाला धमकी दिली आहे....
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...