चार किंवा चार पेक्षा जास्त लोक जेथे जमतात तेथे बातमी असते,असे जर्नालिझमच्या अभ्यासक्रमात सांगितले जाते.आरएसएसच्या दसरा मेळाव्याला जर हजारो लोक जमत असतील तर तेथे...
निवडणूक जाहिरनामा म्हणजे निव्वळ धुळफेक आणि थापेबाजी.गेल्या विधानसभेच्या वेळेस जाहिरनाम्यात दिलेली बहुसंख्य आश्वासनं राजकीय पक्षांनी पूर्ण केलेली नाहीत .त्याबाबतचे वाभाडे वर्तमानपत्रात काढले गेेल्यानंतरही कॉग्रेस...
पाकिस्तानी मिडियानं नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याला चांगलंच प्राधान्य दिलंय.एवढंच नव्हे तर संयुक्त राष्ट्र महासभेत नवाझ शरिफ यांनी केलेलं भाषण नरेंद्र मोदी यांच्यासमोर फिक...
महाराष्ट्रा प्रमाणेच उत्तर प्रदेशात देखील पत्रकारांवरील हल्लयाच्या घटनांत चिंताजनक वाढ झाल्याने संतप्त झालेल्या पत्रकारांनी एकत्र येत मंगळवारी लखनौमध्ये धरणे आंदोलन केले.श्रमिक पत्रकार संघाच्या नेतृत्वाखाली...
पत्रकार राजदीप सरदेसाई यांना न्यूयॉर्कमध्ये झालेल्या मारहानीच्या घटनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी अस्वस्थ झाले आहेत.मोदी यांची मित्र उद्योगपती गौतम अदानी यांनी राजदीप यांची भेट घेऊन...
राजदीप सरदेसाई मारहाण प्रकरणावरून पत्रकारांमध्ये सरळ सरळ दोन गट निर्माण झाल्याचे दिसते आहे.ज्येष्ट पत्रकार शेखर गुप्ता,दिबांग,निखिल वागळे यांच्या सारख्या अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी राजदीप यांची...
टीव्ही टुडेचे कन्सल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई यांना मैडिसन स्क्वायर गार्डन येथे झालेल्या धक्काबुक्कीचा कॉग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी निषेध केला आहे.राजदीप यांच्याबाबतीत जो प्रकार...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...