युध्दात आणि प्रेमात सारं काही माफ असतं असं म्हणतात.आता निवडणुकांतही सारं काही माफ असतं असं म्हणावं लागतंय.कारण विधिनिषेध किंवा तत्वांचा आग्रह धरून कोणालाच हल्ली...
साधारणतः दोन वर्षांपूर्वीची गोष्ट असेल.परभणी येथून पत्रकार धनाजी चव्हाण यांचा फोन आला.'परभणीचा एक पत्रकार शिवाजी क्षीरसागर याला ब्लड कॅन्सर झालाय,तो मुंबईत टाटा समोर गेली...
दिवाकर रावतेजी थॅक्स..
पत्रकारांना शिवशाही,शिवनेरीमधून मोफत प्रवास ?
मुंबईः परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेेते श्री.दिवाकर रावते यांना विशेष धन्यवाद द्यायला हवेत.त्यांनी अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना शिवनेरी आणि शिवशाही...
रायपुर।रायपूर ः पत्रकार संरक्षण कायदयासाठी प्रदीर्घ लढा देत महाराष्ट्रातील पत्रकारांनी हा लढा जिंकला.दोन्ही सभागृहात कायदा संमत झाला..अजून त्याची अंमलबजावणी होत नसली तरी देशातील अन्य...
अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना आजारपणात मदत मिळावी यासाठी अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीची स्थापना करण्यात आली,सुरूवातीला या निधीत दोन कोटींची ठेव...
मुकेश अंबानी यांचे दैनिक फर्स्ट पोस्ट लवकरच
मुंबईः 'करलो मिडिया मुठ्ठी मे' चे मिशन हाती घेऊन मिडियातील इलेक्टॉनिक आणि डिजिटल मिडियावर पूर्णपणे कब्जा केल्यानंतर आता...
मुंबईः टाइम्स ऑफ इंडियात जे लेख प्रसिध्दच झाले नाहीत किंवा लिहिलेच गेले नाहीत अशा लेखांच्या मानधनापोटी रक्कम अदा करून संपादकांच्या पीएने टाइम्स ऑफ इंडियाला...
aurangabad aurangabad 2लातूर विभागीय अधिस्वीकृती समितीवरून गणेश कमलाकर कस्तुरे यांना वगळण्याचा आदेश माहिती आणि जनसंपर्क विभागाचे लातूर विभागीय उपसंचालक यशवंत भंडारे यांनी 3 मे...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...