इंडिया टिव्हीचे पत्रकार सुधीर शुक्ला यांना मारहाण.. रेल्वेत गुंडांनी केली प़चंड मारहाण.. शुक्ला यांच्या डोक्याला जबर दुखापत.. रूग्णालायात उपचार सुरू अंधेरी रेल्वे पोलिसात गुन्हा...
पत्रकाराच्या आईचे आणि मुलीचे अपहरण करून त्यांची हत्त्या करणारया आरोपीचा शोध घेऊन कडक कारवाई करा :एस. एम देशमुख
नागपूर :
नागपूर शहरातील 'नागपूर टुडे' या संकेतस्थळाचे...
भोर ः सारे नियम पायदळी तुडविणारे सरकारी अधिकारी सत्य बातमी छापली की.कसे पिसाळतात आणि थेट शिविगाळ कऱण्यापर्यंत त्यांची कशी मजल जाते याचं अलिकडंचं उदाहरण...
2017 मधील पत्रकारांवरील हल्ले
थेट हल्ले
भूम जिल्हा उस्मानाबाद : शब्बीर कादर सापवाले दिनांक 5 डिसेंबर 2017
भूम येथील एकमतचे पत्रकार शब्बीर कादर सापवाले यांच्यावर चाकुहल्ला केला गेला.नगरपालिका...
पत्रकारांवरील हल्ले 2016 (८०)
हिंगोली,27 जानेवारी 2016
हिंगोली येथील आयबीएन लोकमतचे प्रतिनिधी कन्हैय्या खंडेलवाल यांच्यावर कोळसा येथील यांत्रेत व्यश्याव्यवसाय करणार्या महिलांनी हल्ला केला.व्यश्याव्यवसायाच्या विरोधात उपोषण कऱणार्यांची...
2015 मधील हल्ले (७७)
जालना दिनांक 2 जानेवारी 2015
जालना येथील दैनिक गोकुळवार्ताचे संपादक अर्पण गोयल यांच्यावर जानेवारीत हल्ला.बातमी दिल्याच्या रागातून हा हल्ला झाला.तक्रार देऊनही कारवाई...
महाराष्ट्रातील पत्रकारांवरील हल्ल्याच्या
2013 मधील प्रमुख घटनाः (६५)
11 महिन्यात महाराष्ट्रात 2 पत्रकारांचे खून,
एका महिला पत्रकारावर सामुहिक बलात्कार,
65 पत्रकारांवर जीवघेणे हल्ले,
...
जालनाः पत्रकारावर हल्ला कश्यामुळं होईल याचा नेम नाही.विरोधात बातमी दिली म्हणून हल्ला झाल्याच्या घटना आपण रोज बघतो.मात्र बातमीत नाव नाही छापले म्ङणून ही आता...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...