मूर्तीजापूर येथील डॉ.राजेश कांबे पॉलिटेक्निक कॉलेजमधील एका विद्यार्थ्याने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली.या घटनेची नोंद पोलिसात झाल्यानं त्याच्या बातम्या सर्वच वृत्तपत्रांनी प्रसिध्द केल्या.या बातम्यांमुळे संस्थाचालक...
पनवेल तालुक्यात गेले काही दिवस वृत्तपत्र कार्यालय जाळणे, वृत्तपत्रांच्या प्रतिनिधीना जाळण्याच्या भाषा करणे, बातम्या संदर्भात शहानिशा न करता धमक्या देणे अशा घटनांमध्ये वाढ झाली...
अहमदनगर जिल्हयातील जामखेड येथील पत्रकार सांताराम सूळ आणि राहता येथील अशोक सदाफळ या पत्रकारांना विरोधात बातम्या दिल्याच्या कारणावरून धमकया देण्याचा प्रकार नुकताच घडला.जामखेडमधील भोयकर...
शिवसेना आणि मनसे यांच्या भांडणाचा मोठा तडाखा आज मिडियालाच बसला.जय महाराष्ट्र या वाहिनीचे व्हिडिओ जर्नालिस्ट दिलीप राय दंगलीची कव्हरेज करीत असताना त्यांनाच मारहाण करण्यात...
परभणी जिल्हयातील सोनपेठ येथील सामनाचे पत्रकार भागवत शंकरआप्पा पोपडे यांच्यावर राष्ट्रवादीच्या काही गुंडांनी काल रात्री आमानूष हल्ला केला.दहा ते पंधरा गुंडांनी हा हल्ला केला.पोपडे...
आज दिवसभरात,
दोन पत्रकारांवर हल्ले,एकाच्या विरोधात
विनयभंगाची खोटी तक्रार,सांगतील टीव्हीचा
कार्यक्रमच उधळून लावला
महाराष्ट्रातील पत्रकारितेसाठी आजचा दिवस क्लेशदायक होता.आज राज्यात किमान चार पत्रकारांना विविध संकटांचा मुकाबला करावा लागला.इंदापूरच्या...
24 फेब्रुवारी : या ना त्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी अडचणीत सापडणारे केंद्रीय गृहमंत्री आणि लोकसभेचे उपनेते सुशीलकुमार शिंदे यांनी आता पुन्हा एकदा एक वाद ओढावून...
रायगड जिल्हयात गेल्या दोन दिवसात दोन पत्रकारांवर हल्ले झाले.पहिली घटना अलिबाग येथे घडली.अलिबाग येथील पुढारीचे फोटोग्राफर-पत्रकार रमेश कांबळे यांना राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...