महाराष्ट्रातील बहुतेक मुख्यमंत्र्यांनी माहिती आणि जनसंपर्क विभाग स्वतःकडं ठेवलेला आहे.पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील ही परंपरा खंडित होऊ दिलेली नाही.ही एकच गोष्ट सरकारच्या दृष्टीनं हा...
मनसे प्रमुख राज ठाकरे विधानसभा निवडणूक लढवतील काय ? या प्रश्नाचं उत्तर" नक्कीच नाही" असंच आहे.त्याची काही कारणं आहेत.स्वबळावर राज ठाकरे यांचा पक्ष सत्तेवर...
पाकिस्तानच्या कराची विमानतळावर पाकिस्तानी तालिबान्यांनी हल्ला केला.त्याची जबाबदारीही काही तालिबानी गटांनी घेतली.असं असतानाही हाफिज सईद यांनी या हल्ल्यामागं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचं सांगून...
अ खेर महाराष्ट्रातील 44 टोलनाके बंद कऱण्याचा नि र्णय सरकारनं सोमवारी घेतलाय.लोकसभा निवडणुकीत आघाडीतील कॉग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांचं झालेलं पानिपत आणि समोर येऊ घातलेलं...
मार्च- एप्रिलमध्ये झालेल्या गारपिटीनं राज्यातील शेतकऱ्यांचं पार कंबंरडं मोडलं.शेती आणि शेतकऱ्याला उध्धवस्त करून टाकणाऱ्या या नैसर्गिक आपत्तीत सरकारनं आपलेपणानं शेतकऱ्यांच्या मदतीला धाऊन जाणं अपेक्षित...
"सुंभ जळाला तरी पिळ जात नाही" हा वाकप्रचार अरविंद केजरीवाल यांना सध्या तंतोतंत लागू होतोय.लोकसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचं पानिपत झाले.त्यांचे सारे बडे...
मी सोलापूरला असतानाची एक घटनाय.एका संस्थेनं आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस दिला नाही म्हणू आम्ही त्याची चार कॉलम बातमी करून छापली होती.दुसऱ्या दिवशी संबंधित संस्थाचालकाचा...
आदर्श प्रकऱणात अगोदरच अडकलेले माजी मुख्यमंत्री अशाक चव्हाण आाता पेड न्यूज प्रकरणातही अडचणीत आले आहेत.2009 मध्ये त्यांनी आदर्श पर्व नावाखाली मुंबई -पुण्यातील मोठ्या वृत्तपत्रांमध्ये...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...