ह
हवामान खात्याच्या विरोधात दिंद्रुड पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल.
पुणे वेधशाळा आणि कुलाबा वेधशाळेने पावसाबद्दलचे खोटे अंदाज व्यक्त करून माझे आणि राज्यातील शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले...
माजलगाव मधील शेतकरी उद्या हवामान खात्याच्या विरोधात गुन्हे दाखल करीत आहेत.त्याचं स्वागत यासाठी करायला हवं की यंदाच नव्हे तर गेली काही वर्षे पाऊस चांगला होणार,चांगला होणार असं...
पत्रकार संरक्षण कायद्यासाठी दिलेला लढा राज्यातील पत्रकारांची सत्वपरीक्षा पाहणारा होता.तब्बल 12 वर्षे त्यासाठी राज्यातील पत्रकारांना संघर्ष करावा लागला.हा लढा पत्रकारांच्या जिद्ीचा,एकीचा जसा प्रत्यय आणून...
पत्रकारांमुळे ज्यांचे हितसंबंध दुखावले आहेत अशी मंडळी भलेही पत्रकारांच्या नावाने कितीही शिमगा करीत असली तरी पत्रकार हा समजाचा जागल्या या नात्यानं सातत्यानं आपली भूमिका...
रत्नागिरीला अनेकदा गेलो पण वेळेअभावी रत्नागिरी 'बघता' आलं नाही.यावेळेस मात्र थोडा वेळ होता त्यामुळं थिंबा पॅलेस,रत्नागिरीचा किल्ला आणि टिळकाचं जन्मस्थळ पाहता आलं.सोबत आमचे मित्र...
वृत्तपत्रं आणि वाचक यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून वृत्तपत्र वितरक काम करीत असतो.हा घटक म्हणजे वृत्तपत्र व्यवसायाचा कणाच.मध्यरात्री छापलेले वृत्तपत्र सकाळी सकाळी वाचकांच्या घरी पोहोचविण्याचं...
.प्रवासाला निघताना बरोबर भाकरी घेऊनच निघतो.छानसं डेरेदार झाड पाहून तिथं दुपारचं वनभोजन करायचं असा माझा रिवाज आहे.परवा बीडला जातानाही बरोबर दसम्या घेतल्या होत्या.चांगलं झाड...
7 जानेवारी रोजी सातारा येथे एका स्तुत्य कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे.काही दिवसांपुर्वी खटाव तालुक्यातील पुढारीचे धडाडीचे तरूण पत्रकार अरूण देशमुख यांचं अचानक निधन झालं,घरातील...
फेब्रुवारी २०१४ मध्ये मिलिंद अष्टीवकर आणि आम्ही काही मित्र अंदमान निकोबारला गेलो होतो.. आठ दिवसांचा हा दौरा होता.. अप्रतिम निसर्ग सौंदर्य ही अंदमानची आजची...
माणिकराव देशमुख : एका संघर्षाची अखेर
गावचा विकास हा त्यांचा ध्यास होता,गाव राळेगण किंवा हिवरे बाजार सारखं व्हावं हे त्यांचं स्वप्न होतं.. वयाची साथ नव्हती...
पुणे : मराठी पत्रकार परिषदेच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन आज पुणे येथे परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.. यावेळी परिषदेचे कार्याध्यक्ष शरद...
पत्रकार भवनांच्या जागा भाड्याने घेऊन तेथेच माहिती भवन सुरू करावेएस. एम. देशमुख यांची मागणी
मुंबई : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात माहिती भवन उभारून त्यावर कोट्यवधी रूपये...
मुंबई - गोवा महामार्ग का रखडला?
दीर्घकाळ रखडलेला प्रकल्प म्हणून मुंबई - गोवा महामार्गाच्या कामाची इतिहासात नोंद होऊ शकते.. रस्त्यावर होणारे अपघात आणि स्थानिक राजकारण्यांची...