Thursday, March 23, 2023
Home मी एसेम समाजकारण

समाजकारण

दुनिया के हक की बात करनेवाले अपने हक के लिए आवाज बुलंद कब करोंगे ?

  गजेंद्रसिंह यांची हत्या झाल्याच्या घटनेला आता अाठ दिवस लोटले आहेत.मात्र आरोपीला अटक नाही.त्यासाठी माध्यमंही आक्रमक झाली आहेत असं दिसत नाही.जगाच्या हक्काच्या गोष्टी करणारे पत्रकार...

अलिबागचं “वैभव” संपलं

अलिबाग येथील ज्य़ष्ठ फ़ौजदारी वकिल आणि माजी मंत्री दत्ताजीराव तथा भाऊ खानविलकर यांच्या निधनाची बातमी नक्कीच व्यतिथ कऱणारी आहे.रायग़डच्या राजकारणाची नस ना नस माहित...

कोकणात काय घडलं ,काय बिघडलं ?

महाराष्ट्रात  सत्तेत राहिलेल्या  कॉग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात कोकणात टोकाचं शत्रूत्व होतं.दोन्ही पक्ष उठसुठ परस्परांना संपविण्याचीच भाषा करायचे..तथाकथित जातीयवादी आणि धर्मान्ध पक्ष आपले  शत्रू  आहेत की आपणच...

बळीराजा संतापला,संपावर गेला

जळगाव जिल्हयातील सात गावातील 200 शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेल्याची बातमी झी-24 तासनं दिलीय.साऱ्यांना डोळे विस्फारायला लावणारी ही बातमी आहे,असंघटीत,देशभर विखुरलेला शेतकरी संपावर...

बॅेकेच्या दारात वृध्देचा मृत्यू

बीड  जिल्हयातील वडवणी येथील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर एका वृध्द महिलेचा मृत्यू झालाय.पद्ममीनबाई ग्यानबा जावळे असं या महिलेचं नाव.वय वर्षे75.गाव तालुक्यातीलच खडकी देवळा.आपले...

एन.एच.-17वर 287 बळी

मुंबई-गोवा महामार्गाच्या संपूर्ण चौपदरीकरणासाठी महाराष्ट्राचे एक शिष्टमंडळ लवकरच केंद्रीय मंत्र्यांची भेट ेघेईल असे आश्वासन महाराष्ट्राचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी काल विधान परिषदेत दिले आहे.या घोषणेचे...

अंदमानातही सावरकरांची ऊपेक्षा ...

सफर अंदमानची    चेन्नई येथून दोन तासांचा प्रवास करून आमचं विमान पोर्टब्लेअरच्या विमान तळावर "लॅंन्ड' झालं तेव्हा दुपारचे साडेअकरा वाजले होते.ऊन्हाळा अजून सुरू  व्हायचा होता,तरीही...

माहित आहे? भाई कोतवाल कोण होते ?

भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या भारतपूत्रांनी बलिदान केले त्यात रायगड जिल्हयातील  वीर भाई कोतवाल यांचा उल्लेख करावाच लागेल.दुर्दैवाने स्वातंत्र्योत्तर काळात अनेक वीरांची उपेक्षा झाली त्यात भाई...
Stay Connected
22,735FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
Latest Articles

योग्य निर्णय

फेब्रुवारी २०१४ मध्ये मिलिंद अष्टीवकर आणि आम्ही काही मित्र अंदमान निकोबारला गेलो होतो.. आठ दिवसांचा हा दौरा होता.. अप्रतिम निसर्ग सौंदर्य ही अंदमानची आजची...

एका संघर्षाची अखेर

माणिकराव देशमुख : एका संघर्षाची अखेर गावचा विकास हा त्यांचा ध्यास होता,गाव राळेगण किंवा हिवरे बाजार सारखं व्हावं हे त्यांचं स्वप्न होतं.. वयाची साथ नव्हती...

परिषदेच्या कॅलेंडरचेपुण्यात प्रकाशन

पुणे : मराठी पत्रकार परिषदेच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन आज पुणे येथे परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.. यावेळी परिषदेचे कार्याध्यक्ष शरद...

एस एम. देशमुख यांची मागणी

पत्रकार भवनांच्या जागा भाड्याने घेऊन तेथेच माहिती भवन सुरू करावेएस. एम. देशमुख यांची मागणी मुंबई : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात माहिती भवन उभारून त्यावर कोट्यवधी रूपये...

मुंबई – गोवा महामार्ग का रखडला?

मुंबई - गोवा महामार्ग का रखडला? दीर्घकाळ रखडलेला प्रकल्प म्हणून मुंबई - गोवा महामार्गाच्या कामाची इतिहासात नोंद होऊ शकते.. रस्त्यावर होणारे अपघात आणि स्थानिक राजकारण्यांची...
error: Content is protected !!