Sunday, June 4, 2023
Home मी एसेम राजकारण

राजकारण

नाथाभाऊ-सुधीरभाऊंचं चाललंय काय ?

देवेंद्र फडणवीस सरकारमधील एकनाथ खडसे असतील किंवा सुधीरङभाऊ मुनगंटीवार असतील हे मंत्री घुश्यात आहेत हे लपून राहिलेलं नाही.त्यांचा घुस्सा व्यक्तिगत कारणांसाठी आहे.दोघांनाही व्हायचं होत...

पवार हात का झटकू लागले?

 "स्थीर सरकारसाठी भाजपला पाठिंबा दिला" म्हणणारे शरद पवार यांनी आठ दिवसातच सरकार अस्थिर करणारे वक्तव्य अलिाबागमध्ये केले आहे."आपण सरकार टिकविण्याचा मक्ता घेतलेला नाही" असे...

पवार भाजपला “कात्रजचा घाट” दाखविणार ?

एक चर्चा आहे.त्यात किती तथ्य आहे माहिती नाही.पण राष्ट्रवादीने भाजपला कात्रजचा घाट दाखविण्याचं ठरवलंय म्हणे.राष्ट्रवादीनं निकालाच्या दिवशीच भाजपला एकतर्फी पाठिंबा दिला होता.नंतर विश्वासदर्शक ठरावाच्या...

राष्ट्रवादीच्या “उचापती “

एस.एम.देशमुख  -------------------------  शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं गेल्या दोन दिवसापासून जे भुईनळे फोटायला सुरूवात केली आहे त्याचा "मतलब" काय असू शकतो?ही खेळी केवळ शरद पवारांची आहे की,शिवसेनेवर दबाव...

हो,काहीही शक्य आहे..

निवडणुकीनंतर  महाराष्ट्रातील राजकीय स्थिती कशी असेल ?,महाराष्ट्रात कोणत्या एका पक्षाचं की,आघाडी,युतीचं सरकार येईल?, की  काही  अचंबित करणारी  समीकरणं आकाराला येतील की? ,पुन्हा जुनेच प्रयोग होतील? याबाबत...

रायगडातील “सोयीचं” राजकारण

रायगड जिल्हयात शेकापला पुन्हा एकदा जीवदान मिळालं आहे.पुन्हा एकदा एवढ्याचसाठी की,शेकाप जेव्हा जेव्हा अडचणीत असतो तेव्हा तेव्हा कोणी तरी (म्हणजे कधीकाळचा  विरोधकच ) तारणहार...

कोकणात कॉंग्रेस”कोमात”

केंद्रात आणि राज्यात दीर्घकाळ कॉग्रेसची सत्ता असतानाही कोकणात मात्र कॉग्रेसला आपला एकछत्री अंमल कधीच निर्माण करता आला नाही.तळ कोकणात नाथ पै आणि मधु दंडवते...

लेफ्ट टू राईट व्हाया कॉंग्रैेस

रामशेठ ठाकूर हे पनवेलमधील मोठे उद्योजक.बाधकाम व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी पनवेल परिसरात मोठं साम्राज्य निर्माण केलंय. "ठाकूर इन्फ्रस्ट्रक्चर" हे पनवेल परिसरातील "बॅ्रन्ड नेम" बनलं आहे.मात्र...
Stay Connected
22,735FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
Latest Articles

योग्य निर्णय

फेब्रुवारी २०१४ मध्ये मिलिंद अष्टीवकर आणि आम्ही काही मित्र अंदमान निकोबारला गेलो होतो.. आठ दिवसांचा हा दौरा होता.. अप्रतिम निसर्ग सौंदर्य ही अंदमानची आजची...

एका संघर्षाची अखेर

माणिकराव देशमुख : एका संघर्षाची अखेर गावचा विकास हा त्यांचा ध्यास होता,गाव राळेगण किंवा हिवरे बाजार सारखं व्हावं हे त्यांचं स्वप्न होतं.. वयाची साथ नव्हती...

परिषदेच्या कॅलेंडरचेपुण्यात प्रकाशन

पुणे : मराठी पत्रकार परिषदेच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन आज पुणे येथे परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.. यावेळी परिषदेचे कार्याध्यक्ष शरद...

एस एम. देशमुख यांची मागणी

पत्रकार भवनांच्या जागा भाड्याने घेऊन तेथेच माहिती भवन सुरू करावेएस. एम. देशमुख यांची मागणी मुंबई : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात माहिती भवन उभारून त्यावर कोट्यवधी रूपये...

मुंबई – गोवा महामार्ग का रखडला?

मुंबई - गोवा महामार्ग का रखडला? दीर्घकाळ रखडलेला प्रकल्प म्हणून मुंबई - गोवा महामार्गाच्या कामाची इतिहासात नोंद होऊ शकते.. रस्त्यावर होणारे अपघात आणि स्थानिक राजकारण्यांची...
error: Content is protected !!