देवेंद्र फडणवीस सरकारमधील एकनाथ खडसे असतील किंवा सुधीरङभाऊ मुनगंटीवार असतील हे मंत्री घुश्यात आहेत हे लपून राहिलेलं नाही.त्यांचा घुस्सा व्यक्तिगत कारणांसाठी आहे.दोघांनाही व्हायचं होत...
"स्थीर सरकारसाठी भाजपला पाठिंबा दिला" म्हणणारे शरद पवार यांनी आठ दिवसातच सरकार अस्थिर करणारे वक्तव्य अलिाबागमध्ये केले आहे."आपण सरकार टिकविण्याचा मक्ता घेतलेला नाही" असे...
एक चर्चा आहे.त्यात किती तथ्य आहे माहिती नाही.पण राष्ट्रवादीने भाजपला कात्रजचा घाट दाखविण्याचं ठरवलंय म्हणे.राष्ट्रवादीनं निकालाच्या दिवशीच भाजपला एकतर्फी पाठिंबा दिला होता.नंतर विश्वासदर्शक ठरावाच्या...
एस.एम.देशमुख
-------------------------
शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं गेल्या दोन दिवसापासून जे भुईनळे फोटायला सुरूवात केली आहे त्याचा "मतलब" काय असू शकतो?ही खेळी केवळ शरद पवारांची आहे की,शिवसेनेवर दबाव...
निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय स्थिती कशी असेल ?,महाराष्ट्रात कोणत्या एका पक्षाचं की,आघाडी,युतीचं सरकार येईल?, की काही अचंबित करणारी समीकरणं आकाराला येतील की? ,पुन्हा जुनेच प्रयोग होतील? याबाबत...
रायगड जिल्हयात शेकापला पुन्हा एकदा जीवदान मिळालं आहे.पुन्हा एकदा एवढ्याचसाठी की,शेकाप जेव्हा जेव्हा अडचणीत असतो तेव्हा तेव्हा कोणी तरी (म्हणजे कधीकाळचा विरोधकच ) तारणहार...
केंद्रात आणि राज्यात दीर्घकाळ कॉग्रेसची सत्ता असतानाही कोकणात मात्र कॉग्रेसला आपला एकछत्री अंमल कधीच निर्माण करता आला नाही.तळ कोकणात नाथ पै आणि मधु दंडवते...
रामशेठ ठाकूर हे पनवेलमधील मोठे उद्योजक.बाधकाम व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी पनवेल परिसरात मोठं साम्राज्य निर्माण केलंय. "ठाकूर इन्फ्रस्ट्रक्चर" हे पनवेल परिसरातील "बॅ्रन्ड नेम" बनलं आहे.मात्र...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...
साप्ताहिकांची कोंडी..
महाराष्ट्र सरकारला साप्ताहिकं बंद पाडायची आहेत.. त्यामुळे चोहोबाजूंनी राज्यातील साप्ताहिकांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरूय…साप्ताहिकांना अधिस्वीकृती पत्रिका देऊ नका अशा सूचना काही "सरकार पुरस्कृत"...
फेब्रुवारी २०१४ मध्ये मिलिंद अष्टीवकर आणि आम्ही काही मित्र अंदमान निकोबारला गेलो होतो.. आठ दिवसांचा हा दौरा होता.. अप्रतिम निसर्ग सौंदर्य ही अंदमानची आजची...
माणिकराव देशमुख : एका संघर्षाची अखेर
गावचा विकास हा त्यांचा ध्यास होता,गाव राळेगण किंवा हिवरे बाजार सारखं व्हावं हे त्यांचं स्वप्न होतं.. वयाची साथ नव्हती...
पुणे : मराठी पत्रकार परिषदेच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन आज पुणे येथे परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.. यावेळी परिषदेचे कार्याध्यक्ष शरद...