अगरताळा येथील न्यायालयाने स्थानिक बंगाली दैनिक गणदूत चे मालक सुशील चौधरी यांना जन्मठेपेची शिक्षा टोठावली आहे.गेल्या वर्षी 19 मे रोजी गणदूतच्या 3 कर्मचाऱ्यांची दैनिकाच्या...
सातारा जिमप संघाचा आगळा-वेगळा उपक्रम
सातारा जिल्हा मराठी पत्रकार संंघाने एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केलाय.बऱ्याचदा इतरांच्या उठाठेवी करताना पत्रकारांचे स्वतःकडे ,स्वतःच्या कुटुंबाकडेच दुर्लक्ष होते.आपल्या...
देशात घातपाताची शक्यता लक्षात घेता मुंबई पोलीस कोणतिही रिस्क घ्यायला तयार नाहीये. कारण मुंबई पोलिसांची एक चूक अनेकांच्या जीवावर बेतू शकते हे लक्षात घेता...
हरियाणा सरकारने पत्रकारांना पेन्शन विमा,टोल मुक्त प्रवासाची सोय आदि सुविधा लागू केल्यानंतर आता उत्तर प्रदेश सरकारनेही पत्रकारांसाठी कल्याणकारी याेजना राबवायला सुरूवात केलीय.त्यासाठी मिडिया समन्वय...
हरियाणाच्या पंचकुला जिल्हयातून लवकरच बहुजन न्यूज नावाचे एक हिंदी चॅनल सुरू होत आहे.24 तासाच्या सॅटलाईट चॅनलसाठी वेगवेगळया पदांसाटी अर्ज मागविण्यात येत आहेत.त्यासाठी ंसपादक,व्हिडिओ एडिटर,ग्रफिक...
महाराष्ट्रातील टायटॅनिक म्हणून महाराष्ट्रातील ज्या रामदास बोटीच्या अपघाताचा उल्ेलख केला जातो त्या दुर्घटनेला आज बरोबर 67 वर्षे झाली आहेत.17 जून 1947 रोजी बॉम्बे स्टीम...
महाराष्ट्रात पत्रकारांवर होत असलेले हल्ले रोखण्यासाठी पत्रकार संरक्षण कायदा करावा आणि राज्यातील वयोवृध्द आणि निवृत्त पत्रकारांसाठी पेन्शन योजना सुरू करावी या मागण्यांसाठी आम्ही गेली...
मराठी पत्रकार परिषदेची स्थापना झाल्यानंतर टप्प्याटप्पयानं प्रत्येक जिल्हयात परिषदेच्या शाखा स्थापन होत गेल्या.आरंभीच्या काळात ज्या जिल्हयात या शाखा स्थापन झाल्या त्यात रायगडचा समावेश आहे.24...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...