माथेरानः माथेरानची राणी अर्थात टॉय ट्रेन नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असते.कधी रेल्वे बंद होते,कधी पटरीवरून उतरते,कधी नवा साज लेऊन डौलात माथेरानचा डोंगर चढत असते...
झी वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदिका राधिका कौशिक यांचा नोयडातील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला.त्या झी राजस्थानमध्ये कामाला होत्या.हा अपघात आहे,राधिकानं आत्महत्या केली की,ही हत्या आहे...
संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यानं राज्यात पत्रकारांवरचे हल्ले वाढले
राज्यात सहा वर्षात 420 पत्रकारांवर हल्ले,ग्रामीण भागातील पत्रकार टार्गेट
2017 च्या तुलनेत 2018 मध्ये पत्रकारांवरील हल्ल्यांच्या संख्येत...
एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया ही देशातील वरिष्ठ पत्रकारांची संघटना किती बोटचेपी आहे याचं प्रत्यंतर वारंवार येत असतं.मध्यंतरी पुण्यप्रसून वाजपेयी यांना जेव्हा एबीपी न्यूजचा राजीनामा...
राजस्थान,मध्यप्रदेश आणि अन्य तीन राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल देताना वृत्तपत्रांनी प्रभावी शिर्षक आणि आकर्षक मांडणीचा उपयोग केला आहे.पण एक दैनिक असं आहे की,त्यानं बातमीतर...
नवी दिल्लीः सुप्रिम कोर्टानं आज माध्यमांना काही मार्गदर्शक सूचनावजा आदेश
दिलेत.बलात्कार पिडित महिलेची ओळख उघड करू नये असे संकेत असताना अनेकदा
माध्यमात संबंधित महिलांची...
वाई,नगर,सोलापूर येथील घटना
मुंबईः गेल्या तीन-चार दिवसात पत्रकारांवरील हल्ल्याच्या राज्यात तीन-चार घटना घडल्या आहेत.वाई आणि नगर येथील हल्ले तर पोलिसांनीच केले आहेत आणि सोलापूरमध्ये एका...
महाराष्ट्र सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाचा कारभार केवळ चर्चेचाच नव्हे तर आता टिंगलीचा विषय ठरला आहे.मनसोक्त मनमानी हे माज (माहिती जनसंपर्क )विभागाचं व्यवच्छेदक लक्षण बनलं आहे.ठराविक...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...