पुरस्कार म्हणजे एखादया व्यक्तीनं आपल्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याची पोचपावती असते.पुरस्कारांचे स्वरूप असे असले पाहिजे की,तो देणारांनाही आनंद झाला पाहिजे आणि घेणारांनाही त्याचं अप्रूप...
लखनौ ः सत्य आणि जनहिताची बातमी प्रसिध्द करणं हा पत्रकारांचा धर्म आहे.कर्तव्यही आहे.मात्र पण सत्यावर आधारित ही पत्रकारिता अनेकांच्या हितसंबंधाआड येते त्यामुळं ती डोळ्यात...
मनिलाः भारतीय माध्यमं संकटात असून हे अपघातानं घडलेलं नाही,तर ़ठरवून केलेलं षड्यंत्र असल्याचं मत प्रख्यात पत्रकार रविशकुमार यांनी व्यक्त केलं. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनेचे वरिष्ठ...
..स्वप्नपूर्तीचा आनंद : मराठवाड्यातले माझं देवडी गाव दुष्काळग्रस्त.. पिण्याच्या पाण्याचाही वांदा.. गाव दोन नद्यांच्या काठावर वसलेलं असलं तरी नद्या लुप्त व्हायला आल्या..त्यातून पाण्याची...
स्वप्नपूर्तीचा आनंद : मराठवाड्यातले माझं देवडी गाव दुष्काळग्रस्त.. पिण्याच्या पाण्याचाही वांदा.. गाव दोन नद्यांच्या काठावर वसलेलं असलं तरी नद्या लुप्त व्हायला आल्या..त्यातून पाण्याची...
एक आठवण
शरद पवार तेव्हाचे आणि आजचे...
2012 मधील गोष्ट आहे.तेव्हा महाराष्ट्रात कॉग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती.अजित पवार यांचा तेव्हा एवढा दरारा होता की,त्यांच्यासमोर कोणी 'ब्र' उच्चारू शकत...
मराठी पत्रकार परिषदेच्या आवाहनानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेथे जातील तेथील पत्रकार त्यांना पत्रकारांच्या समस्यांबाबत प्रश्न विचारून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.आज नांदेडमध्ये गोपाळ देशपांडे...
...
श्रीरामपुर ः आपल्या संयमीपणाबद्दल प्रसिध्द असलेल्या श्री.शरद पवार यांच्या संयमाचा बांध श्रीरामपुरात आज एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नामुळे तुटला आणि ते चक्क पत्रकार परिषद सोडून...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...