पञकाराने रडण्यापेक्षा लेखणीच्या शस्ञाने लढा व बदलत्या सोशल मिडीयावर मात करा- *शुशिल कुलकर्णी*
*आदर्श पत्रकार संघाचे पुरस्कार वितरण व पदग्रहण सोहळा संपन्न*
केज--
समाजातील वाढत चाललेल्या द्वेवशाची...
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत दारुण पराभव पत्करावा लागल्याने भारताने मालिकाही हातून गमावली असून या अपयशाचे पडसाद कर्णधार विराट कोहलीच्या पत्रकार परिषदेतही उमटले. विराटवर एका...
साहित्यिकच नव्हे तर बहुतेक बुध्दिवादी घटक भूमिका घ्यायला घाबरतात. स्पष्ट भूमिका घेणं म्हणजे कोणत्या तरी टोळीच्या 'हिट लिस्ट'वर येणं असतं.त्यासाठी बहुतेकांची तयारी नसते...दिवाणखाण्यात बसून...
गुजरातमधून पहिल्यांदाच निवडून आलेले आमदार जिग्नेश मेवाणी यांना पत्रकारांशी वाद घालणे महागात पडले आहे. मंगळवारी चेन्नईमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी जिग्नेश पोहोचले होते....
पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सुप्रीम कोर्टाचे शिक्कामोर्तब
पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले असून, उत्साहाच्या भरात केलेल्या चुकीच्या वार्तांकनाच्या काही घटनांमुळे कायमच पत्रकारांना जबाबदार धरले...
परिषदेचे सर्व पदाधिकारी,विभागीय सचिव,जिल्हा अध्यक्ष
सप्रेम नमस्कार
मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न 354 तालुक्यातील पत्रकार ही परिषदेची ताकद आहे.मात्र या तालुक्यातील अध्यक्षांशी परिषदेचा थेट कोणताही संपर्क नाही.त्यामुळं...
जनतेसाठी झिजणार्या 'लेखणीला'
'जनआधार' कधी मिळतच नाही,
जिवंतपणी राहो,
मृत्यूनंतरही कोणी 'आपलं' म्हणतच नाही..
दुनिया हिला दुंगा..
सरकार गिरा दुंगा..
असा दम भरत असतो आम्ही...
मात्र वेळ येते तेव्हा ,
आपल्या सहकार्यासाठी...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...