मृतदेह कचरा जमा करणार्या गाडीत टाकून नेला हॉस्पिटलला
ही कथा आहे एका अभागी पत्रकाराची..व्यथा आहे बहुसंख्य पत्रकारांची ..एक पत्रकार ऑॅफिसमधील काम संपवून आपल्या घरी जायला...
नागपुरातील दैनिक लोकशाही वार्ताचे वृत्तसंपादक दिलीप आमले यांचे 13 जानेवरी ला सकाळी कॅन्सर च्या आजाराने दुःखात निधन झाले.त्यांना घशाचा केन्सर होता.मी नुकताच त्यांच्या अंत्यविधीहून...
'युनिक आयडेंटीफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया'ला अवघ्या चारच दिवसांत आपली भूमिका बदलावी लागली.'आधार कार्डासाठी सरकारनं जमा केलेली माहिती सुरक्षित नाही,कोट्यवधी कार्डधारकांची माहिती अवघ्या दहा मिनिटात...
उपक्रमशीलता रायगड प्रेस क्लबचा स्थायीभाव आहे.सातत्यानं नव-नवे उपक्रम या संस्थेच्यावतीने राबविले जातात.सध्या रायगड प्रेस क्लबच्यावतीने संवाद अभियान आयोजित केलं गेलंय.या अभियानांतर्गत प्रेस क्लबचे पदाधिकारी...
दळणवळणाच्या साधनांचा अभाव हे बीड जिल्हयाच्या आणि एकूणच मराठवाडयाच्या मागासलेपणाचं एक प्रमुख कारण आहे.रस्ते,हवाई वाहतूक किंवा रेल्वेची सुविधा ऩसल्यानं मोठे उद्योग बाडमध्ये आलेच नाहीत.एमआयडीसी...
महाराष्ट्रातील पत्रकारांच्या सोळा संघटना एकत्र आल्या आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली पत्रकार संरक्षण कायद्याची लढाई त्यांनी लढली.ती यशस्वी झाली.महाराष्ट्रातील या ऐतिहासिक लढ्याचं...
ग्रामीण पत्रकारांचे प्रश्न आणि आपण सारे...
इंदापुरात झाली व्यापक चर्चा..
'ग्रामीण भागातील पत्रकारांचे प्रश्न' हा व्यापक चर्चेचा,चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे.कोणतंही संरक्षण नाही,अधिस्वीकृती नाही,आणि आर्थिक आघाडीवर...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...