महाराष्ट्रातील पत्रकारांवरील हल्ल्याच्या
2013 मधील प्रमुख घटनाः (६५)
11 महिन्यात महाराष्ट्रात 2 पत्रकारांचे खून,
एका महिला पत्रकारावर सामुहिक बलात्कार,
65 पत्रकारांवर जीवघेणे हल्ले,
...
पत्रकारांवरील हल्ल्यांची सरकारनं राज्यसभेत
दिलेली आकडेवारी वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी
नवी दिल्लीः देशात पत्रकारांवर किती हल्ले होतात ?,किती पत्रकारांचे खून पडतात ?,वृत्तपत्र स्वातंत्र्याला मारक ठरणार्या कोणत्या घटना...
जालनाः पत्रकारावर हल्ला कश्यामुळं होईल याचा नेम नाही.विरोधात बातमी दिली म्हणून हल्ला झाल्याच्या घटना आपण रोज बघतो.मात्र बातमीत नाव नाही छापले म्ङणून ही आता...
राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कर्जत मेळाव्यात पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या भाषणात '2019 हे वर्ष राष्ट्रवादी कॉग्रेसचे आणि शरद पवारांचे आहे' असं भाकित केलं होतं.ते...
पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेने आपल्या 80 वर्षांच्या आयुष्यात पत्रकारांचे हिताचे,हक्काचे,आणि जिव्हाळ्याचे अनेक विषय हाती घेऊन ते यशस्वीपणे मार्गी लावले आहेत.यातील काही लढ्यांची...
वृत्तपत्र विषयक कायदे तीन प्रकारचे असतात..1) वृत्तपत्र स्वातंत्र्याचे रक्षण करणे 2) वृत्तपत्र स्वातंत्र्यावर बंधणं घालणारे 3) वृत्तपत्र व्यवसायाची धंदा ही बाजू नियंत्रित करणारे..या तीनही...
वृत्तपत्रांवर नियंत्रण असावे आणि माध्यमांतील प्रश्नांची सोडवणूक करता यावी यासाठी विविध आयोग स्थापन केले गेले.जगभर ही व्यवस्था आहे.भारतात 1952 मध्ये प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची...
जगभरात आज पत्रकारांच्या अनेक संघटना पत्रकारांचे हक्क,न्याय आणि लोकशाही रक्षणासाठी कार्यरत असल्या तरी पत्रकार संघटनांची सुरूवात कधी आणि कशी झाली हा सर्वच पत्रकारांसाठी उत्सुकतेचा...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...