रायगड जिल्हयातील मुरूड जंजिरा येथे रविवारी चेंबूरमधील सहा जणांचा समुद्रात बुडून झालेला मृत्यू आणि दिवेआगर येथे पुणे येथील एका युवकाच्या समुद्रात बुडून झालेल्या मृत्यूने...
रायगड जिल्हयातील मुरूड जंजिरा येथील समुद्रात आज दुपारी सहा जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.मुंबईच्या चेंबूर येथून पंधरा जण आज सकाळी एक गाडी घेऊन मुरूडला...
रायगड जिल्हयात गेल्या तीनदिवसांपासून कमी अधिक पाऊस कोसळत असला तरी येत्या 48 तासात जिल्हयात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने जिल्हयातील नदी आणि खाडीकाठची 232...
रायगड जिल्हयातील पाणी टंचाईचा फटका आता जिल्हयातील विविध प्रकल्पांना बसायला लागला असून अलिबाग तालुक्यातील सर्वात मोठ्या थळ येेथील आरसीएफ प्रकल्पाचे दोन प्लांट पाण्याअभावी बंद...
रायगड जिल्हयात मंगळवारपासून सुरू झालेल्या पावसाने बुधवारी दुपारनंतर विश्रांती घेतली होती पण बुधवारी रात्री जिल्हयाच्या विविध भागात पावसाला पुन्हा सुरूवात झाली. काल रात्री पासून...
मंगळवारच्या रात्री,आणि बुधवारी सकाळी रायगड जिल्हयाच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी तब्बल एक महिना उशिरा आलेल्या या पावसाने...
पंधरा दिवस दडी मारलेल्या वरूणराजाचे काल रात्रीपासून रायगडमध्ये आगमन झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.आज सकाळपासून उरण,पनवेल,कजर्त ,परिसरात पाऊस पडतो आहे. अलिबागमध्ये सध्या रिमझिम...
स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रात हरित क्रातीचे स्वप्न पाहिले,मात्र ही हरित क्रांती खरोखरीच दृष्टीपथात आहे काय असा प्रश्न आजच्या कृषी दिनाच्या निमित्तानं रायगडमध्ये विचारला...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...