रायगड जिल्हयातील पंधरा पंचायत समित्यांमधील आरक्षणासाठी 31 जुलै रोजी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोडत काढण्यात येणार आहे.विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सभापतींसाठी आरक्षण नक्की...
पेण ( टीम बातमीदार ) रायगड जिल्हयातील शेकापचे ज्येष्ठ नेते,माजी मंत्री मोहन पाटील यांचे आज सकाळी आठच्या सुमारास त्यांच्या वाक्रुळ गावी निधन झाले.ते 82...
रायगड किल्ल्यावरील खुबलढा बुरूजाच्या बाजुने जाताना पाय़ घसरून खोल दरीत पडलेल्या परशूराम नाथा कामथे यांचा काल सायंकाळी दुदैर्वी अंत झाला.कामथे हे कांजूरमार्ग येथील राहणारे...
रायगडमधील एक तरूण पत्रकार भारत रांजणकर यांना आज प्रभाकर पाटील युवा पत्रकार पुरस्काराने महेश म्हात्रे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.फार आनंद झाला.अनेक अडचणींवर मात...
रायगड जिल्हयातील चार नगरपालिकामध्ये राष्ट्रवादीचे तीन नगरपालिकात काॅग्रेसचे एका ठिकाणी शेकाप आणि एका ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष विराजमान झाले आहेत.जिल्हयात एकूण पाच महिला नगराध्यक्षा झालेल्या...
महाराष्ट्रातील टायटॅनिक म्हणून महाराष्ट्रातील ज्या रामदास बोटीच्या अपघाताचा उल्ेलख केला जातो त्या दुर्घटनेला आज बरोबर 67 वर्षे झाली आहेत.17 जून 1947 रोजी बॉम्बे स्टीम...
धरणांची पातळी वाढली,
नद्या भरून वाहू लागल्या,
रायगड जिल्हयात गेली चार दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने आता धरणसाठ्यात वाढ होत असून जिल्हयातील 28 लघु पाटबंधारे प्रकल्पांपैकी...
अलिबाग तालुक्यातील रेवदंडा बंदराजवळ नांगर टाकून उभ्या असलेल्या प्रियंका या जहाजाचा नांगर सोमवारी अचानक तुटल्याने ते भरकटले आणि त्यावरील 16 कर्मचाऱ्यांच्या जिवितास धोका निर्माण...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...